Home Tags मुंबई मराठी साहित्य संघ

Tag: मुंबई मराठी साहित्य संघ

त्रेचाळिसावे साहित्य संमेलन (Forty-third Marathi Literary Meet 1961)

कुसुमावती देशपांडे यांची कवयित्री, कथाकार व समीक्षक अशी मराठी साहित्यसृष्टीत ओळख आहे. त्यांचा इंग्रजी व मराठी वाङ्मयाचा व्यासंग विलक्षण होता. त्यांनी त्या काळी कुटुंबियांचा विरोध डावलून कवी अनिल यांच्याशी केलेला प्रेमविवाह चर्चेचा विषय बनला. त्या दोघांचा त्या काळातील पत्रव्यवहार ‘कुसुमानिल’ या पुस्तकात प्रसिद्ध झाला आहे…

एकतिसावे साहित्य संमेलन (Thirty-first Marathi Literary Meet -1947)

एकतिसावे साहित्य संमेलन हैदराबाद येथे 1947 साली झाले. नरहर रघुनाथ फाटक हे तेथे अध्यक्ष होते. फाटक यांच्या आयुष्याची सुरुवात वृत्तपत्र लेखनाने आणि संपादन सहकार्याने झाली. पुढे, ते नाथीभाई ठाकरसी विद्यापीठ व रुईया कॉलेजात मराठीचे अध्यापक झाले...

बाळ भालेराव – साहित्य संघाचा प्राण (Bal Bhalerao – Doctor Who Devoted His Life...

विश्राम बेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दादरच्या (मुंबई) राजा शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात भरले होते. त्यात एका संध्याकाळी ‘साष्टांग नमस्कार’ हे नाटक रंगले होते. काम करणारे सगळे होते पत्रकार! दिग्दर्शक होते विहंग नायक. नायिकेच्या भूमिकेत वसुंधरा पेंडसे अन् त्यात छोट्या चंदूची भूमिका केली होती विहंगच्या मुलाने. संमेलनात पत्रकारांचे नाटक असावे ही संकल्पना डॉ. बाळ भालेराव यांची. त्या संबंधातूनच पुढे भालेराव यांनी विहंग यांना साहित्य संघाच्या नाट्यशाखेत ओढून घेतले. वेगळी, अनोखी संकल्पना राबवणे, माणसांना पारखून संस्था मोठी करणे आणि स्वत:च्या डॉक्टरी पेशाचा/पैशांचा आधार नाट्यसृष्टीतील असंख्यांना देणे ही बाळ भालेराव यांची वैशिष्ट्ये...

कोरोना काळातील संयम व शिस्त (Can Corona Benefits Be Maintained?)

रेखा नार्वेकर हे नाव मुंबई-कोकण परिसरात तरी, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सर्वपरिचयाचे आहे. लेखिका-कवयित्री-ज्ञानेश्वरीच्या रसाळ प्रवचनकर्त्या आणि साहित्यिक समारंभातील जिव्हाळ्याचा वावर...सदैव हसतमुख आणि प्रसन्न चेहरा. त्या शिकल्या विज्ञानशाखेत, पण त्यांनी कास धरली साहित्यकलेची. त्यांनी हौसेने कथा, ललित गद्य लिहिले, कविता केल्या. त्यांच्या त्या साहित्याचे संग्रह प्रसिद्ध आहेत...