पाटोदा गाव औरंगाबादपासून सात किलोमीटर अंतरावर आहे. ते औरंगाबाद जिल्ह्याच्या संभाजीनगर तालुक्यात येते. गावाची लोकसंख्या पुरुष एक हजार सहाशेचौपन्न आणि स्त्रिया एक हजार सहाशेशहाण्णव...
धुळे जिल्हा-तालुक्यातील पाडळदे येथील शेतकरी राजधर झुलाल महाजन आणि निमेश राजधर महाजन या पितापुत्रांनी शेताच्या मधोमध असलेल्या झगड्या नाल्यातून वाहणाऱ्या वेगवेड्या पाण्याला बांध घातला;...
पाण्याची पिढ्यान् पिढ्या मुबलकता असावी यासाठी ‘शिरपूर पॅटर्न’ हा सर्वांत मोठा यशस्वी पर्याय म्हणून सिद्ध होत आहे. ‘शिरपूर पॅटर्न’ने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले...
'वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था' नावाप्रमाणेच खानदेश विभागातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी काम करते. संस्थेची स्थापना 2006 साली झाली (अधिकृत नोंदणी -2009). संस्थेचे संस्थापक आहेत बाळकृष्ण देवरे....
धुळे म्हणजे खानदेशची सांस्कृतिक राजधानी. लगतच्या जळगाव आणि नाशिक या शहरांमध्ये आर्थिक संपन्नता व भौतिक साधनांची रेलचेल आढळते. धुळ्याच्या वाट्याला त्या शहरांना लाभलेली समृद्धीची...
सरपंच अजित रघुनाथ खताळ यांनी त्यांच्या गावाचे पाणलोट क्षेत्र जलाजल करण्याचा ध्यास घेतला. त्यांच्या त्या प्रवासाचे वर्णन खडतर या शब्दातच होऊ शकेल! त्यांना त्यांनी...
देशात पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने कामे करणा-या ज्या संस्था आहेत, त्यातील आघाडीची आहे नागपूरची ‘नीरी’ (NEERI) म्हणजे ‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था’. ‘नीरी’ ही पर्यावरण...
पुण्याचे मकरंद टिल्लू एकपात्री कार्यक्रमासाठी बीडला गेले होते. त्यांना परतताना वाटेत आष्टी गाव लागले. गुरांसाठी चारा छावणी तेथे होती. टिल्लू म्हणाले, “अंगावर जराही मांस...