Home Authors Posts by संजय झेंडे

संजय झेंडे

7 POSTS 0 COMMENTS
संजय झेंडे हे धुळ्याचे. त्यांनी पुणे येथून M.Lib. अभ्यासक्रमाची पदवी घेतली. ते दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’चे धुळे जिल्हा प्रतिनिधी 1993-2014 पर्यंत होते. त्यांनी पंचवीस वर्षे पत्रकारिता केली. संजय झेंडे यांच्या दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील जलसंधारणविषयक प्रयोगांची माहिती देणारी कव्हर स्टोरी `जलसंवाद` मासिकाच्या माध्यमातून प्रसिध्द होत आहे. त्यांनी धुळे जिल्ह्याशी संबंधित विविध प्रश्नांवर, तसेच धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या समस्यांविषयी लिखाण केले आहे. त्यांना तडवी भिल्लांच्या सांस्कृतिक इतिहासाचा शोध घेण्यासाठी ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई’ तर्फे आणि तापी खो-यातील जल वळण योजनांचा अभ्यासकरण्यासाठी ‘उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा’ तर्फे फेलोशिप मिळाली. संजय झेंडे यांचे खान्देश इतिहास खंड -1 व 2 मध्ये ‘तडवी भिल्लांसंबंधी लेख’ व ‘समर्थ धुळे जिल्हा 2020’ या पुस्तकामध्ये ‘धुळे जिल्ह्याच्या प्रगतीचा वेध’ हे दोन लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांनी नदीजोड प्रकल्पावर आधारित `मंत्र जल व्यवस्थापनाचा` हे पुस्तक (2008) लिहिले आहे. झेंडे यांना पां.वा. गाडगीळ पुरस्कार (1992), अतुलभाई जोशी विकास पत्रकारिता पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पत्रकार (2002) असे सन्मान प्राप्त झाले आहेत. ते तापी खोरे गॅझेटिअर सदृष्य ग्रंथ निर्मिती प्रकल्पाचे समन्वयक आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9657717679

साथीचे रोग : धुळ्यातील तीन शतकांतील नोंदी (Dhulia History Record of Epidemics)

कोरोनाची साथ ही धुळे जिल्ह्यापुरती तरी इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे! यापूर्वी अठराव्या, एकोणिसाव्या आणि विसाव्या अशा तिन्ही शतकांत साधारण याच वर्षाच्या सुमारास धुळे जिल्ह्यात साथीच्या रोगांचा फैलाव झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
_MahajanPita-Ptranchi_ZagdyaNalyashiLadhai_5.jpg

महाजन पिता-पुत्रांची झगड्या नाल्याशी लढाई

धुळे जिल्हा-तालुक्यातील पाडळदे येथील शेतकरी राजधर झुलाल महाजन आणि निमेश राजधर महाजन या पितापुत्रांनी शेताच्या मधोमध असलेल्या झगड्या नाल्यातून वाहणाऱ्या वेगवेड्या पाण्याला बांध घातला;...
_ShantivanBalaghatat_PiklePani_1_0.jpg

शांतिवन – बालाघाटात पिकले पाणी!

दीपक नागरगोजे यांनी `शांतिवन` प्रकल्प बीड जिल्ह्यात भगवानगडाच्या परिसरात साकारला आहे. आमटे पिता-पुत्रांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन ‘आनंदवना’च्या धर्तीवर ‘शांतिवना’ची निर्मिती करण्यात आली आहे. ‘शांतिवना’तील...
_ShirpurPaternchya_MadhymatunBandharyanchiNirmiti_2.jpg

शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून बंधाऱ्यांची निर्मिती

पाण्याची पिढ्यान् पिढ्या मुबलकता असावी यासाठी ‘शिरपूर पॅटर्न’ हा सर्वांत मोठा यशस्वी पर्याय म्हणून सिद्ध होत आहे. ‘शिरपूर पॅटर्न’ने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले...
_JalsakshartechyaJaniva_TikshanKarnare_Carasole

जलसाक्षरतेच्या जाणिवा तीक्ष्ण करणारे जल साहित्य संमेलन

4
धुळे म्हणजे खानदेशची सांस्कृतिक राजधानी. लगतच्या जळगाव आणि नाशिक या शहरांमध्ये आर्थिक संपन्नता व भौतिक साधनांची रेलचेल आढळते. धुळ्याच्या वाट्याला त्या शहरांना लाभलेली समृद्धीची...
_HirweGaon_SamrudhikadunSwayampurnatekade_1.png

हिवरे गाव – समृद्धीकडून स्वयंपूर्णतेकडे!

0
सरपंच अजित रघुनाथ खताळ यांनी त्यांच्या गावाचे पाणलोट क्षेत्र जलाजल करण्याचा ध्यास घेतला. त्यांच्या त्या प्रवासाचे वर्णन खडतर या शब्दातच होऊ शकेल! त्यांना त्यांनी...
carasole

सोमनाथची जलश्रीमंती!

सोमनाथ म्हणजे दुसरे ‘आनंदवन’च! परंतु ‘आनंदवना’पेक्षा तेथे काही खास आहे.  ते म्हणजे, वाहून जाणाऱ्या पाण्याचा वापर करण्यासाठी कल्पकतेने अमलात आणलेल्या उपाययोजना. विकास आमटे यांच्या...