दीपक नागरगोजे यांनी `शांतिवन` प्रकल्प बीड जिल्ह्यात भगवानगडाच्या परिसरात साकारला आहे. आमटे पिता-पुत्रांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन ‘आनंदवना’च्या धर्तीवर ‘शांतिवना’ची निर्मिती करण्यात आली आहे. ‘शांतिवना’तील...
पाण्याची पिढ्यान् पिढ्या मुबलकता असावी यासाठी ‘शिरपूर पॅटर्न’ हा सर्वांत मोठा यशस्वी पर्याय म्हणून सिद्ध होत आहे. ‘शिरपूर पॅटर्न’ने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले...
आनंदवाडी गाव लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक तेथे बिनविरोध पार पडते. गावातील मंदिरात ग्रामपंचायत सदस्यांची निवड होते. गावक-यांनी गावात अभेद्य युतीतून काही...
नदीपात्रात पाणी साठवून पाण्याचा प्रश्न कसा सोडवता येऊ शकतो हा विश्वास किशोर शितोळे यांनी शेतकऱ्यांमध्ये निर्माण केला, शेतकऱ्यांची एकजूट केली. ही कहाणी आहे औरंगाबाद...
दुष्काळग्रस्त माण. मात्र, त्या तालुक्यातील इंजबाव गाव पिण्याच्या पाण्याबाबत स्वयंपूर्ण झाले आहे. त्याला कारण म्हणजे ग्रामस्थांनी श्रमदानातून केलेले जलसंधारणाचे काम. माण तालुक्याला जानेवारीपासूनच पिण्यासाठी...
महिला आणि शेतकरी यांचा विकास हा उद्देश घेऊन डॉ. अॅलेक्झँडर डॅनियल यांनी ऑक्टोबर १९८७ मध्ये Institute For Integrated Rural Development (आयआयआरडी) या संस्थेची स्थापना...
शोभा बोलाडे पनवेल तालुक्यातील गावागावांमध्ये पाणीप्रश्न व रेशनप्रश्न यांवर कार्यरत आहेत. त्यांनी त्या प्रश्नांवर उत्तरे मिळवण्यासाठी महिलांचे संघटन करून महिलांना मार्गदर्शन केले; तसेच, महिलांना...
गणेश नीळ हर्षोल्हासित होऊन सांगत होता, “माझी दुग्धव्यवसाय करण्याची फार इच्छा होती, माझ्याकडे गायी पण होत्या. परंतु ते राहून जात होते. ती आठ वर्षांची...
ववा ग्रामस्थांची जलसंवर्धनातील यशोगाथा दुष्काळाने पिचलेल्या मराठवाड्यातील समस्त गावांसाठी अनुकरणीय आहे! जलक्रांतीस निमित्त ठरले ‘आपला विकास आपल्या हाती’ ह्या अभिनव प्रकल्पाचे! तो ग्रामविकास संस्थेमार्फत...