वागदरीची ओळख सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील मोठ्या लोकवस्तीचे शांतताप्रिय गाव म्हणून आहे. ते कर्नाटक व मराठवाडा (महाराष्ट्र) यांच्या सीमेवर येते. गाव डोंगरदरीत वसलेले असून,...
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्याच्या उत्तरेला दोन-तीनशे घरांची वस्ती असलेले, बाळगंगा नदीच्या छोट्याशा तीरावर वसलेले इवलसे, टुमदार, सुंदर असे पेशवेकालीन खेडे म्हणजे दुरशेत गाव. तीन...
माझे कुंभारी हे गाव अकोला शहराच्या पूर्वेस दहा किलोमीटर अंतरावर वसलेले आहे आणि माझा अकोला जिल्हा म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागातील 20-17 अंश ते...
कोंझर हे गाव ‘रायगड’ किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे. रायगड म्हणजे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी. त्या गावाच्या नावाबद्दल वेगवेगळ्या आख्यायिका आहेत. गावाची रचना अभेद्य किल्ल्याप्रमाणे...
बारीपाडा हे गाव धुळे जिल्हा ठिकाणापासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. त्या गावात एकशेआठ कुटुंबसंख्या, सातशेचव्वेचाळीस लोकसंख्या आहे. गावाने स्वतःची पर्यटनकेंद्र म्हणून ओळख बनवली आहे....
वेत्त्ये हे रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील सागरकिनारी वसलेले छोटेसे गाव. आडिवरे गावाचे उपनगर म्हणावे असे. त्या गावाला श्रीदेवी महाकालीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. आडिवरे...
भुसावळ तालुक्यातील फैजपूर हे कथेत शोभेल असे नगर आहे. माणसाला इतिहास असतो, त्याला त्याचे खास असे व्यक्तिमत्त्व असते. फैजपूरचे तसेच आहे. यावलहून बऱ्हाणपूरला जाणाऱ्या...
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव निसर्गाच्या कोपाने नेस्तनाबूत झाले. वैष्णवधाम हे गावही माळीण या गावासारखे; त्याच परिसरातील; तशीच पार्श्वभूमी असलेले छोटेसे खेडे....
तुळसण हे कराडच्या पश्चिमेस बावीस किलोमीटर अंतरावर दक्षिण मांड नदीच्या काठावर निसर्गाच्या कुशीत सह्याद्रीच्या पर्वतरांगांत वसलेले गाव; ते सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यात आहे. गावाची...
प्रत्येकाच्या मनात गावाबद्दलच्या आठवणी दाटलेल्या असतात. प्रत्येकाला त्या कोठेतरी मांडाव्यात, कोणीतरी वाचाव्यात आणि मुख्य म्हणजे त्या लिहाव्यात असे वाटत असते. आपल्या गावाविषयी लिहिणे-बोलणे यामागे...