जगन्नाथ कान्होजी ऊर्फ आबासाहेब काकडे यांनी कोल्हापूर येथून एलएल बी ची पदवी संपादन केली. ते देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झाले. तो काळ तसाच भारलेला होता. आबासाहेबांनी देशप्रेमाने डबडबलेल्या, राष्ट्रभावनेने भारलेल्या वातावरणाला डाव्या विचारांची डूब दिली. त्यांनी अडल्या-नाडल्या गरीब शेतकऱ्यांचे वकीलपत्र सर्रास घेतले; गोरगरीब पक्षकारांना मोफत न्याय मिळवून दिला. ‘शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे व सर्वसामान्यांचे नामांकित वकील’ म्हणून ते जिल्ह्यात प्रसिद्ध झाले...
बोधेगावातील ‘बानुबाई’ नामक आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत अशी एक मुस्लिम स्त्री म्हणजेच बन्नोमाँ. त्या शिर्डीचे साईबाबा यांच्या समकालीन असून आध्यात्मिक व योगशक्तीच्या धनी होत्या. बन्नोमाँ देवी बोधेगावचे ग्रामदैवत आहे...
कोपरगावच्या बारा वर्षें वयाच्या सौंदर्या संदीप बनसोड हिला रांगोळी काढण्याचा छंद आहे. तिने तिची कला जनतेसमोर यावी यासाठी नगर-मनमाड महामार्गावर, कोपरगावजवळ राजेंद्र फुलफगर यांच्या...
इंग्रज व मराठे यांच्यात सालबाई येथे तह ( 17 मे 1752 ) झाल्यानंतर तहातील एका अटीनुसार इंग्रजांनी राघोबास महादजी शिंद्यांच्या ताब्यात दिले. राघोबांनी महादजींच्या...
रघुनाथरावांना (राघोबादादा) पेशवाईची वस्त्रे नारायणराव पेशव्यांच्या हत्येनंतर 10 ऑक्टोबर 1773 रोजी मिळाली. नारायणराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर सखारामबापू, त्रिंबकराव मामा, नाना फडणवीस, मोरोबा फडणवीस, बजाबा पुरंदरे...
कोपरगाव येथील बेट या भागाला कोपरगावपेक्षा अधिक महत्त्व पौराणिक काळापासून आहे ते, शुक्राचार्य-देवयानी-कच-शर्मिष्ठा-ययाती-वृषपर्वा यांच्यामुळे. तो भाग दंडकारण्य म्हणूनही ओळखला जात होता. रामायण-महाभारत या महाकाव्यातील...
कोर्हाळे हे गाव कोपरगावच्या दक्षिणेस बारा मैलावर असून 1881 च्या जनगणनेनुसार त्या गावची लोकसंख्या दोनशेनऊ होती. दर रविवारी तेथे बाजार भरतो. ते जुने गाव...
कोपरगाव शहरात प्रामुख्याने कानकुब्जी कुटुंबीयांचे मिठाईचे दुकान व त्या दुकानातील बिट्टाबाईची जिलेबी प्रसिद्ध होती. ते मूळचे उत्तरप्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील सिक्टीयापूर्वा गावचे होते. त्यांची पत्नी...
हेमांडपंथी शिवमंदिर शृंखलेतील पुरातन राघवेश्वर मंदिर कोपरगाव तालुक्यातील पश्चिमेला आठ किलोमीटर अंतरावर कुंभारी गावी गोदावरीच्या तीरावर उभे आहे. राघोबादादा कोपरगाव -हिंगणी- कुंभारी अशा भुयारी...
अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगांव तालुक्यात गोदावरी नदीच्या काठावर जेऊरकुंभारी या गांवी पाटबंधारे विभागाच्या नाशिक येथील जलविज्ञान प्रकल्पांतर्गत हवामान केंद्र आहे. त्या केंद्राचे वर्गीकरण टी-२ असे...