‘कारवारी माती’ ही वसंत नरहर फेणे या ज्येष्ठ लेखकाची ‘शेवटची कादंबरी‘. फेणे हे कथा, कादंबरी, नाटक असे विविध प्रकारचे लेखन अनेक दशकांपासून समर्थपणे करत...
लतिका चौधरी यांची ‘त्रिकोणातील वादळ पेलताना’ ही आत्मकथनात्मक कादंबरी. ती वाचताना संजय चौधरी नाशिकच्या कवीच्या ‘जन्मणारा जीव म्हणाला, दुःख दे, यातना दे. देणा-याने स्त्री...
‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ या कादंबरीची लेखिका शिल्पा कांबळे हिचा खरेपणा प्रथमदर्शनीच जाणवतो. ती वागण्यात नम्र पण विचारांनी बेधडक असल्याचेही स्पष्ट जाणवते. तिने ‘मराठी युवा...
राजन खान यांची ‘चिमुटभर रूढीबाज आभाळ’ ही कादंबरी अस्वस्थता निर्माण करते. मानवी जगण्याची एकूण व्याप्ती पाहता रूढी-परंपरांचा जीव फारतर चिमुटभर असायला हवा; किंबहुना तो...
कवी यशवंत ‘आई म्हणोनी कोणी’ ही कविता लिहिणारे आणि रविकिरण मंडळाचे संस्थापक म्हणून जनसामान्यांना परिचित आहेत. ते बडोदे संस्थानचे राजकवी होते. यशवंतांनी गद्यलेखनही बरेच...
अरुण साधू स्वत:मध्ये हरवलेला असतो याबद्दल आम्हा मित्रमंडळींत कुतूहल असे. त्याविषयी गप्पागोष्टी होत- कधी गंमतदेखील केली जाई. मग त्यातून किस्से घडत. साधू ते सारे...
माझी वसंत वसंत लिमये याच्याशी ओळख अनेक वर्षांपासूनची आहे, पण त्याचा घट्ट परिचय तीन-चार वर्षांपूर्वी झाला; त्याने त्याची ‘लॉक ग्रिफिन’ ही कादंबरी लिहिण्यास घेतली तेव्हा!...
विश्राम बेडेकरांची एक कादंबरी. खूप खूप गाजलेली. राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रीय अस्मितेची चिकित्सा हा मूळ आशय घेऊन १९३९ साली विश्राम बेडेकरांनी जन्माला घातलेल्या या कादंबरीला प्रकाशित...