त्र्यंबकेश्वर ते कयगाव टोक (तालुका नेवासा) हा परिसर दंडकारण्याचा मानला जातो. त्या परिसरातून गोदावरी नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. नदीच्या तीरावर कोपरगाव हे तालुक्याचे ठिकाण...
शोभा बोलाडे पनवेल तालुक्यातील गावागावांमध्ये पाणीप्रश्न व रेशनप्रश्न यांवर कार्यरत आहेत. त्यांनी त्या प्रश्नांवर उत्तरे मिळवण्यासाठी महिलांचे संघटन करून महिलांना मार्गदर्शन केले; तसेच, महिलांना...
‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ या कादंबरीची लेखिका शिल्पा कांबळे हिचा खरेपणा प्रथमदर्शनीच जाणवतो. ती वागण्यात नम्र पण विचारांनी बेधडक असल्याचेही स्पष्ट जाणवते. तिने ‘मराठी युवा...
महाराष्ट्रातील शिवशंकराची मंदिरे गावोगावी आढळतात. शिवमंदिरांसोबत वास्तूकला आणि शिल्पकला यांचा झालेला संगम जागोजागी आढळतो. नाशिकचे त्र्यंबकेश्वराचे शिवमंदिर हे त्याचे प्रसिद्ध उदाहरण. महाराष्ट्राच्या गावागावांमध्ये तशी...
सांगली जिल्ह्यात मतीमंद मुलांच्या व्यक्तिमत्त्व आणि शैक्षणिक विकासासाठी रेवती हातकणंगलेकर ‘नवजीवन मतिमंद शाळा’ चालवतात. त्या शाळेच्या समांतर पातळीवर ‘संवेदना काउन्सिलिंग’ या सेंटरचे काम चालते.
अपंग...
आयुष्यात काही अनवट वाटा धुंडाळताना स्वत:चे संस्कार व बौद्धिक शक्ती यांचे संमीलन करून त्याचा उत्कृष्ट परिपोष करणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे पुरुषोत्तम कऱ्हाडे होय! कऱ्हाडे...
ठाण्याजवळ उल्हासनगर येथे ‘शिवनेरी’ नावाचे हॉस्पिटल आहे. ते हॉस्पिटल आहुजा डॉक्टर दांपत्य चालवतात. कोणी म्हणेल, त्यात काय नवीन आहे? आजकाल खेड्यापाड्यातही पतिपत्नी, दोघेही डॉक्टर...
प्रा.ज्येष्ठराज भालचंद्र जोशी यांचे नाव भारतातील नामवंत रसायन अभियंत्यांमध्ये सन्मानाने घेतले जाते. ज्येष्ठराज हे उत्तम शिक्षक व तसेच संशोधक आहेत. ते रासायनिक कारखाने चालवताना...
अरुण डिके हे इंदूरमध्ये ‘रंगवासा जैविक ग्राम संस्थान’च्या माध्यमातून सेंद्रीय शेतीचे नवनवे प्रयोग करत असतात. त्यांचा ध्यास नामशेष होत चाललेल्या बहुमोल पिकांचे बहुपीक लागवडीत...