बडोद्याचे 91 वे संमेलन यथास्थित पार पडले. अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख प्रागतिक बोलले. संमेलन संयोजनाला सरकारकडून दरवर्षी पंचवीस लाखांऐवजी पन्नास लाखांची कमाई हे बडोदा संमेलनातील...
सोलापूर पाठोपाठ जळगावला हे घडणे अपेक्षितच होते. तेथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास बहिणाबार्इंचे नाव द्यावे अशी आग्रही मागणी सुरू झाली आहे. सोलापूरचे वादंग ही अक्षरश:...
बाबासाहेब आंबेडकर हे मराठी नाटकांचे चाहते होते हे त्यांच्या उच्च शिक्षणासाठी प्रथम अमेरिकेत गेलेल्या वास्तव्य काळात प्रकर्षाने दिसून येते. त्यांनी त्यांचे आरंभीचे सहकारी सीताराम...
(पुरूषोत्तम क-हाडे यांनी दिनकर गांगल यांच्या ‘अध्यात्म’ लेखावर घेतलेले आक्षेप व गांगल यांनी केलेले त्याचे निराकरण)
दिनकर गांगल यांचा अध्यात्म हा लेख वाचला. मी भगवद्गीता...
नामवंत लेखकांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून दूर का ठेवले जाते? यावर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया दिसून येतात. पहिला वर्गाचे मत साहित्य संस्थांच्या राजकारणातून...
उद्योगपती कै. भवरलाल जैन यांच्या संकल्पनेतून ‘अनुभूती निवासी शाळा’ निर्माण झाली. शाळेने २०१७ मध्ये दहा वर्षें पूर्ण केली. ‘पुस्तकी ज्ञानाला अनुभवाची जोड देऊन विद्यार्थी...
सुशांत करंदीकर हे कल्याणमधील रहिवासी. ते माउंटन बायकिंग (सायकलिंग) आणि ट्रेकिंग यांद्वारे सह्याद्रीत भ्रमंती सत्तावीस वर्षें करत आहेत. त्यांना लहानपणापासून ट्रेकिंग व सायकलिंग यांची...
कवी सतीश काळसेकर ‘वाचणा-याची रोजनिशी’ नावाचे सदर ‘आपले वाङ्मयवृत्त’ या मासिकात लिहीत असतात. त्यामध्ये पुस्तकांची, लेखनाची ताजी वाचनीय उदाहरणे मिळतात. त्यातून मल्टिमीडियाच्या सध्याच्या युगात...
लक्ष्मीकांत देशमुख यांची बडोदा येथे होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. काहींना ती निवड अनपेक्षित वाटली तर काहींना तेच होणार...
पवई सरोवर हे कृत्रिम रीत्या निर्माण करण्यात आलेले आहे. सरोवराखालील जागा इंग्रज सरकारने फ्रामजी कावसजी पवई यांना लीजवर दिली होती. ते पश्चिम भारतातील अॅग्रीकल्चरल...