ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर अशा घराण्यांतील किराणा घराण्याचे पांथस्थ म्हणजे भारतरत्न संगीताचार्य स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी हे होत. त्यांचा जन्म कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील रोण या त्यांच्या मावशीच्या गावी 4 फेब्रुवारी 1922 रोजी झाला.
र्मनीचा हुकूमशहा हिटलर याची भक्त असलेल्या स्त्रीने हिटलरच्या स्मृती जागवण्यासाठी तो जेथे जेथे गेला तेथे तेथे जाऊन त्या प्रवासावर एक पुस्तक लिहिले आहे! हिटलरची आम लोकांना माहिती आहे ती त्याने केलेल्या ज्यू लोकांच्या हत्याकांडामुळे.
व्यवसाय निवृत्ती घेतली आणि मन विदीर्ण झाले. सगळ्यांची जी अवस्था तशा परिस्थितीत होते तशीच ती मलाही वाटली. मन गुंतले पाहिजे - त्यासाठी काहीतरी असे काम करावे, की जे माझ्या जीवनाचे ध्येय असेल असेही वाटले.
अमेरिकेत 1969 साली स्थापन झालेलं 'शिकागो महाराष्ट्र मंडळ' हे नॉर्थ अमेरिकेतील पहिले महाराष्ट्र मंडळ होय. ऑक्टोबर, 2019 मध्ये त्या मंडळाच्या कार्यकारिणीने गोल्डन जुबिलीचा तीन दिवसीय कार्यक्रम आखला होता.
नदीचे पुनरुज्जीवन सामान्य नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय शक्य नाही! तोच विचार मनात ठेवून आम्ही जीवितनदी संस्थेतर्फे, 'दत्तक घेऊया नदीकिनारा' ही योजना 2017 साली सुरू केली.
पुण्याजवळचे पानशेत येथील धरण 12 जुलै 1961 रोजी फुटले. ते मुठेची उपनदी अम्बी हिच्यावर त्यावेळी नुकते बांधले होते. ते खडकवासला साखळी योजनेतील धरण असल्याने, पानशेत धरण रिकामे होऊ लागल्यावर ते पाणी खडकवासला धरणात जमा झाले.
स्वातंत्र्य सेनानी लाला लजपतराय यांच्याबद्दल माहीत नसलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांपैकी एक म्हणजे त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात कराव्या लागणाऱ्या संभाव्य कामाचा केलेला विचार.
नासिक शहरात इतिहास विपुल प्रमाणात असण्याचे कारण आहे तेथील भौगोलिक परिस्थिती, जैवविविधता अन् भरपूर आयुर्वैदिक वनस्पती, दुर्मीळ फुले, शुद्ध हवा...यांमुळे रूग्णांना नासिकला राहण्याचे सूचित केले जाते.
रायरंद किंवा बहुरूपी म्हणजे अनेक रूपे घेऊन लोकांचे मनोरंजन करणारा लोककलावंत. रायरंद, रायरंद्र, रार्इंदर हे शब्द मराठी भाषेतील रायविनोदी म्हणजे विदूषक, बहुरूपी, खुशमस्कऱ्या या अर्थाने वापरले जातात...
तुळशीचे लग्न दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीस लावले जाते. त्या संबंधातील कथा पद्मपुराणा आहे. ती अशी, की जालंधर नावाचा महाप्रतापी व असाधारण योध्दा राक्षस होऊन...