Home Search

शेती - search results

If you're not happy with the results, please do another search

महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सवी जागर

महाराष्ट्र राज्य स्थापनेस १ मे २०१० ला पन्नास वर्षे पूर्ण झाली. अर्धशतकपूर्तीनिमित्त आत्मपरीक्षणासाठी व पुढील वाटचालीसाठी गेल्या पन्नास वर्षांतील स्थितिगतीचा आढावा जसा...
_1192_2

माझी साडेतीनशे नातवंडे

0
मी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलो, वाढलो व तसाच आहे. खाऊन-पिऊन सुखी; शिक्षणात ब-या डोक्याने वावरलो. मोठ्या न् खोट्या इच्छा-आकांक्षा कधीच मनात आल्या नाहीत. माझे वडील,...

जैतापूर हिंसेची जबाबदारी शासनाची की शिवसेनेची?

जैतापूर आंदोलनात शिवसेनेने पूर्ण ताकदीनिशी उतरण्‍याचा निर्णय घेतल्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. या घटनेची जबाबदारी शासनाची की शिवसेनेची?...

महाराष्ट्र टिकला पाहिजे

0
‘साधना’च्या स्वतंत्र विदर्भ विशेषांकातील लेखालेखाचा दीपक पवार यांनी घेतलेला सविस्तर वेध आणि एकात्म महाराष्ट्राची ठाम भूमिका वादचर्चा महाराष्ट्र टिकला पाहिजे आणि समृद्ध झाला पाहिजे असे मला...
_Hiware_Bajar_1

हिवरेबाजार आणि पोपट पवार

आदर्श., यशवंत... निर्मल वनग्राम पोपट पवारांचा हिवरेबाजार सुखानं, आनंदानं, नांदणारं गाव माझ्या गावात व्यसनाचा वास नाही इथं कोणीही अक्षरआंधळा नाही गावच्या घराघरात गोबरगॅस, ऊर्जाचूल घराघरात एक नाही तर दोनच मुलं. गावचं...

मराठवाडा मुक्त झाला, पण…

मुलाखतकर्ते अजित दळवी यांनी श्रोत्यांतून आलेला एक प्रश्न विचारला व त्यांनीच अट घातली, की त्याचे सहभागींनी उत्तर देऊ नये. तो प्रश्न म्हणजे मराठवाड्याचा बॅकलॉग कसा भरून येत नाही? व मराठवाड्याचे प्रश्न सुटत का नाहीत? विशेषत:, मराठवाड्याकडे ‘मुख्यमंत्रीपद’ अधिक वेळ येऊनसुद्धा...

पिपली लाईव्ह, दिगू टिपणीस

0
खोटेपणा ‘अनकव्हर’ करण्यापेक्षा ‘कव्हर’ करणं हेच माध्यमांचं ब्रीद सत्यात उतरतं. खरेपणाला कव्हर करताना दिगू टिपणीस वेडा झाला नि आता २०१० सालात राकेश मेला. हेच...

जात म्हणे जात नाही!

मुळात जात ही संकल्पना अलिकडची आहे, तरीही या संकल्पनेला इतिहास आहे. म्हणून ती चांगली असो- वाईट असो, तिच्या पाठीमागचा इतिहास पूर्णपणे पुसून टाकणे आपल्याला...

मुंबई ON Sale

मंत्रालयावर फडकणारा तिरंगा आपल्याला दुरून दिसतो. पण तिरंग्याचा आकार मंत्रालय वास्तूच्या पसा-याची साक्ष देतो. एकवीस फूट लांबी व चौदा फूट रुंदी असलेला असा हा...

गिरिमित्र जीवनगौरव सन्मानार्थींना सलाम!

गिर्यारोहकांचा अवकाश विस्तीर्ण आहे, पण त्यात हरवून जाणा-या गिर्यारोहकांनी वर्षातून एकादातरी कोठेतरी एकत्र यावे म्हणून जुलै २००२ पासून गिरिमित्र संमेलन सुरू झाले. नववे गिरिमित्र...