Home Search

अर्थव्यवस्था - search results

If you're not happy with the results, please do another search
_Sharad_Joshi_1.jpg

शोध अस्वस्थ कल्लोळाचा

शरद जोशी यांच्या नावाशिवाय शेतकऱ्यांच्या संघर्षाचा इतिहास पूर्ण होणार नाही. दारिद्र्याने पिचलेला, व्यापाऱ्यांनी नाडलेला आणि राजकारणाने गांजलेला बळीराजा आकाशातील देवाला बोल लावत भेगाळलेल्या ‘काळ्या...
-atal-bihari

अटलबिहारी वाजपेयी- स्वयंसेवक, प्रचारक ते पंतप्रधान!

‘अटलजी-कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी’ हे पाचशेतीस पानांचे पुस्तक पत्रकार सारंग दर्शने यांनी लिहिलेले आहे. अटलजी चौऱ्याण्णव्या वर्षांचे असून भीष्मासारखे शरपंजरी पडलेले आहेत; तरीही त्यांची लोकप्रियता...
_VibhandikYnachi_MagilPidhichiKavita_2.jpg

विभांडिक यांची मागील पिढीची कविता

‘ह्या एका दुअेसाठी’: दु:ख-दैन्य-दास्य यांचे संचित!’ मनोहर विभांडिक यांची कविता सर्व पुर्वसूरींना दूर सारून अभिव्यक्त झाली आहे हे त्यांचे यश. ते गेली चार दशके कविता...
_Dnyanpraptichi_Shodhyatra_1.jpg

ज्ञानप्राप्तीची शोधयात्रा

माणूस विचार करतो म्हणजे नक्की काय करतो? तो कसला विचार करतो- कशाच्या आधारे विचार करतो? विचार करून त्याला काय साध्य करायचे असते? तो अनेक...
_SamarthaBarata_VicharAaniKruti_1.jpg

समर्थ भारत – विचार आणि कृती

भावी काळातील भारतीयांची प्रत्येक कृती, ही गोरगरीब, पीडित, शोषित, मागे राहिलेले अशांची प्रगती साधणारी... त्यांचे अश्रू पुसणारी असली पाहिजे, तरच ‘ग्रामराज्या’च्या म्हणजेच ग्रामीण विकासाच्या...
_BhartachyaItihasatil_NehrucheSthan_Carasole

भारताच्या इतिहासातील नेहरुंचे स्थान

‘इतिहासाची मोडतोड’ हा मी लिहिलेला लेख thinkmaharashtra.com या पोर्टलवर प्रसिध्द झाला आहे. त्यावर एका वाचकाने प्रतिक्रिया दिली आहे, की ''नेहरू हे देशाचे पंतप्रधान होते,...
carasole

मनमोकळी ‘निळ्या डोळ्यांची’ लेखिका शिल्पा कांबळे

‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ या कादंबरीची लेखिका शिल्पा कांबळे हिचा खरेपणा प्रथमदर्शनीच जाणवतो. ती वागण्यात नम्र पण विचारांनी बेधडक असल्याचेही स्पष्ट जाणवते. तिने ‘मराठी युवा...
carasole

सेंद्रीय शेतीचे आग्रही – अरुण डिके

अरुण डिके हे इंदूरमध्ये ‘रंगवासा जैविक ग्राम संस्थान’च्या माध्यमातून सेंद्रीय शेतीचे नवनवे प्रयोग करत असतात. त्यांचा ध्यास नामशेष होत चाललेल्या बहुमोल पिकांचे बहुपीक लागवडीत...
carasole

ववा ग्रामस्थांची जलक्रांती

ववा ग्रामस्थांची जलसंवर्धनातील यशोगाथा दुष्काळाने पिचलेल्या मराठवाड्यातील समस्त गावांसाठी अनुकरणीय आहे! जलक्रांतीस निमित्त ठरले ‘आपला विकास आपल्या हाती’ ह्या अभिनव प्रकल्पाचे! तो ग्रामविकास संस्थेमार्फत...
carasole

अच्युत गोडबोले या मुसाफिराची यशोगाथा!

अच्युत गोडबोले या व्यक्तीची ओळख औरंगाबादला झालेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान-मुंबई-च्या एका कार्यक्रमात आठ वर्षांपूर्वी झाली आणि त्यांचा झपाटून टाकणारा उत्तुंग असा प्रवास हळुहळू माझ्यासमोर...