Home Search

कादंबरी - search results

If you're not happy with the results, please do another search

बाप रखुमादेवीवरू

बाप रखुमादेवीवरू आषाढी एकादशीनंतर, वैष्णवांचे मेळे घरी परतल्यानंतर विठुरायाला माझ्यासारख्या कन्फ्युज्ड तरी त्याच्यावर जीव लावून बसलेल्या अश्रध्द बाईकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल. गेला महिनाभर त्याचं...

कवितेचं नामशेष होत जाणं

कवितेचं नामशेष होत जाणं - काही 'फ्रॅगमेंटेड' कॉमेंटस्   ज्ञानदा देशपांडेचं 'थिंकिंग' आवडलं, बरंचसं पटलंही. त्यांचं एक विधान - 'अरुण कोलटकरांनी अशा मॉडर्निटीला कायम अंतरावर ठेवलं म्हणून...

‘लालबाग-परळ’ संस्कृतीचा प्रभाव

लालबागचा राजा गेल्या दोन दशकांत आर्थिक दृष्टया श्रीमंत होत गेला, परंतु त्याचे प्रजाजन देशोधडीला लागले; मात्र ‘गणेश’या विद्याकलेच्या देवतेने तेथील कलागुणांना प्रोत्साहन दिले. तेच...

दैनिक महाराष्ट्र टाइम्स

‘महाराष्ट्र टाईम्स’ ची सुरवात 17 जून 1962 या दिवशी वटपौर्णिमेला झाली आणि मराठी वर्तमानपत्रांचे जग बदलून गेले. प्रथम संपादक द्वा. भ. कर्णिक यांची पाच...

बोधी नाट्य परिषदेचा महोत्सव -२०१०

बोधी नाट्यमहोत्सव मुंबईमध्ये अलिकडेच साजरा झाला. त्याच्या उद्घाटनप्रसंगी नाटककार शफाअत खान यांनी उद्बोधक भाषण केले. त्याचे शब्दांकन, आदिनाथ हरवंदे यांचा वृत्तांत आणि या महोत्सवाचे...

मुस्लिम महिला मंत्री :

मुस्लिम महिला मंत्री : ग्रेट ब्रिटनच्या अलिकडेच झालेल्या निवडणुकांमध्ये संमिश्र सरकार निवडून आले आहे. देहिड कॅमेरॉन हे ग्रेट ब्रिटनचे नवे पंतप्रधान आहेत. मंत्रीमंडळात काँझर्वटी पक्ष...
पोराळ्याचा भक्कम दगडाचा पार आणि चिमुकले मंदीर

पारांच्या ओळींचे पारोळा

पाराची भारतीय संकल्पना संपूर्ण गावात आणणारे महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यात पारोळा हे छोटे गाव आहे. तिथे चौरस्त्यांमध्ये अथवा कडेला 'पारांच्या ओळी' असल्याने पारओळी असे नाव पडले. पुढे त्याचे पारोळा झाले. गावातले रस्ते काटकोनात शिस्तशीर आहेत. धुळ्याहून जळगावकडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावर पारोळा आहे...
विजय तेंडुलकर

मूल्यांच्या शोधात मध्यमवर्ग

     समाज मानसशास्त्रज्ञ आशीष नंदी यांची मुलाखत 'तहेलका' या साप्ताहिकात मध्यंतरी प्रसिद्ध झाली. नंदी यांनी गुजरातेतल्या दंगलींना गुजरातमधील मध्यमवर्ग कसा कारणीभूत आहे यावर...

अक्षय वाचनाचा वसा

वाचन मंदावत आहे. सार्वजनिक वाचनालयांना ओहटी लागली आहे. त्यांना नवीन सभासद मिळत नाहीत असे सगळे वातावरण असताना डोंबिवलीमध्ये काही खाजगी वाचनालये गेली अनेक वर्षे...

1 मे 1960. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली!

महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 या दिवशी झाली. मराठी बोलणा-या तीन कोटी (त्या वेळची लोकसंख्या) जनतेचे महाराष्ट्र हे राज्य अस्तित्वात आले. तेही मुंबईसह! 'मुंबई,...