Home Search

व्यक्ती - search results

If you're not happy with the results, please do another search

मराठीला राजभाषा म्हणून स्थान..

महाराष्ट्रात मराठीला राजभाषा म्हणून स्थान.. मराठी भाषेसाठी राज्य सरकारात स्वतंत्र मंत्रालय निर्माण करणार असल्याबाबतची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने केली आहे....

ई-लर्निंगला मिळाला मराठी साज

एखाद्या क्षेत्रात अनेक वर्षे काम केल्यानंतर आपला निवृत्तीचा काळ विश्रांती किंवा इतर कारणांसाठी द्यावा, अशी सर्वसाधारण धारणा असते. मात्र आपण घेतलेले शिक्षण आणि केलेले...

चंगळवादामुळे सामाजिक भानच हरवलंय…

पैशाला प्राप्त झालेले अवाजवी महत्त्व, 'स्व'केंद्रित विचार आणि भौतिक गोष्टींमध्येच सुख मानण्याची मनोवृत्ती या आणि अशा इतर कारणांमुळे महाराष्ट्राला अनेक सामाजिक समस्यांनी घेरले आहे....

सुवर्ण महोत्सव महाराष्ट्राचा

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतरच्या पन्नास वर्षांचा आढावा घेण्यासाठी, आपण पहिली पंचवीस वर्षे आणि त्यापुढील पंचवीस वर्षे, असे दोन भाग करू. गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात,...

गुजरात : 1 मे – 1960 ते 2010

  एक मे 1960 रोजी सकाळी उठल्यावर, एकाच क्षणी गुजरातेतले मराठी आणि महाराष्ट्रातले गुजराती आपापल्या जागी परप्रांतीय झाले! दोन्हीकडची संबंधित माणसं कावरीबावरी झाली. महागुजरातचंही आंदोलन...

सासवडपुढे सगळं जग फुक्काट….!

सासवड हे गाव पुण्यापासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून जेजुरीला जाताना, दिव्याचा घाट ओलांडून गेले की आपण सासवडला पोचतो. सासवड गावात पुरंदरे...
carasole

मतिमंदांचे ‘घरकुल’

मतिमंदांसाठी आपापल्या परीने कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील संस्थांपैकी एक म्हणजे, डोंबिवलीजवळच्या 'खोणी' या गावातील 'अमेय पालक संघटने'ने उभे केलेले 'घरकुल'. स्वत:च्या मतिमंद मुला-मुलींसाठी काही पालक मंडळी...

समस्या मतिमंदांची नव्हे; पालकांची!

  समस्या मतिमंदांची नव्हे; त्यांच्या पालकांची! 'अपंग' ही संज्ञा अंध, मूकबधिर, बहुविकलांग, मतिमंद इत्यादी सर्वांसाठी  वापरली जाते, पण मतिमंदत्व व अन्य प्रकारचे अपंगत्व यांत खूप फरक...

बांद्रयाचं आकर्षण

बांद्रा स्कूल आँफ आर्टमधला मित्र 'जेजे'त आला.त्याला बांद्रयाचं फार कौतुक. मोठामोठया चित्रकारांची सीस्केप पाहिलेली.समुद्राचं चित्र सगळयात वेगानं काढावं लागतं. ब्रशच्या काही फटका-यांतच ते...

शोध स्वधर्माचा-रवींद्र व स्मिता कोल्हे

माणसाचे विहीत कर्म म्हणजे त्याचा स्वधर्म, असे विनोबा म्हणायचे. माणसाला स्वधर्माचा शोध एकदा लागला की त्याच्या आयुष्याला जणू सुगंध येतो! या स्वधर्माच्या शोधात अनेकांची...