Home Search

संस्था - search results

If you're not happy with the results, please do another search

सरस्वतीदेवीची सामाजिक कृतज्ञता

मुंबईच्या दादर येथील सरस्वतीदेवी विद्या विकास ट्रस्ट ने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट सेवेचे योगदान दिलेले आहे. त्याबद्दल ‘प्रियदर्शनी’ फाऊंडेशनतर्फे तिचा गौरवचिन्ह देऊन सन्मानही करण्यात आला...

नव्वदीच्या तरुणांची ‘टेबल टेनिस’

0
प्रौढ गटाच्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेसाठी सर्वात वयस्क खेळाडू नव्वदीच्या पुढचे असतात. चीनमध्ये गेलेल्या पुण्याच्या वंदना भाले यांना, तेथील क्रीडासंस्कृतीचे आणि सुनियोजित व्यवस्थापनाचे...

देशातील आदर्श महापालिका प्रभाग डोंबिवलीत; राजकारणाला छेद!

0
माणूस नगरपालिकेत निवडून गेला की राजकारणात रमतो आणि नगरसेवकपदातील सेवाभाव विसरतो. डोंबिवलीच्या मंगला सुळे यास अपवाद ठरल्या, त्यांनी वेळ आली तेव्हा पक्ष सोडला, पण...

मराठी अस्मिता !

मराठी अस्मिता आज महोत्सव साजरे करण्यात गुंतली आहे... तर अशा परिस्थितीत ‘महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले’ या सेनापती बापटांच्या उक्तीचे काय होणार? – सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्राला...

अभिप्राय

0
अभिप्राय सुधीर नाइक यांचा माझी साडेतीनशे नातवंडे लेख वाचून भारावून गेले. इतक्या सहज सुंदर भाषेत मनोगत व्यक्त केले आहे ! त्यामागच्या सदिच्छा मनाला थेट भिडतात...
विल्यम लॉबडेल

नको तो धर्म? का नको बरे?

     हा जानामाना पत्रकार ‘मी धर्म सोडला आणि तो सोडल्यामुळे माझ्या मनाला शांती लाभली’ असे ठासून सांगतो. अनेक लोक मन:शांती प्राप्त करून घेण्याचा...

मराठवाडा मुक्त झाला, पण…

मुलाखतकर्ते अजित दळवी यांनी श्रोत्यांतून आलेला एक प्रश्न विचारला व त्यांनीच अट घातली, की त्याचे सहभागींनी उत्तर देऊ नये. तो प्रश्न म्हणजे मराठवाड्याचा बॅकलॉग कसा भरून येत नाही? व मराठवाड्याचे प्रश्न सुटत का नाहीत? विशेषत:, मराठवाड्याकडे ‘मुख्यमंत्रीपद’ अधिक वेळ येऊनसुद्धा...
carasole

उदय टक्‍के – हायटेक फिंगर्स

ज्यांच्या केसालाही धक्का लागला तर सर्व महाराष्ट्रभर प्रतिक्रिया उमटेल अशा बाळासाहेब ठाकरे ह्यांचे केस तो कापू शकत होता! त्यासाठी त्यांची मर्जी संपादन करून, तो...

टेकड्या बेरंगी होऊ नयेत म्हणून

0
  चतु:शृंगीच्या टेकडीला मूळ रंग पुन्हादेण्यासाठी चार वर्षांपूर्वी ‘ग्रीन हिल्स ग्रूप’च्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले.टेकडीवर जगू शकतील अशी रोपं, पाण्यासाठी चर, दर रविवारी त्यांची विचारपूसअसं...

तमीळ कवी सुब्रमणीयम् भारती

0
प्रासंगिक : सुब्रमणीयम् भारती यांचा मृत्यू १२ सब्टेंबर १९२१ रोजी झाला. ( गंगा नदीच्या परिसरात होणारा गहू आपण घेऊ आणि येथील लोकांना प्रिय...