माझी आई सिंधुताई सपकाळ हिच्या तोंडी ऐकलेला एक शेर, जो बोलताना मला तिच्या आवाजात कापरा स्वर प्रत्येक वेळी जाणवतो, चीड जाणवते आणि उद्विग्नताही दाटलेली...
गझल ही मुळात माणसाच्या अंत:करणाची बोली आहे. प्रेषित सुलेमान यांनी गझल-गझलात गायले; म्हणजे गझलला अरबी भाषेत प्रथम शब्दरूप मिळाले. पण ती अरबी भाषेत विकसित...
• खरे पाहू गेल्यास, दोनशे मिलिमीटर पाऊससुद्धा सर्वसाधारण जीवन जगण्यासाठी पुरेसा आहे. महाराष्ट्रात तर त्या मानाने भरपूर पाऊस पडतो. इतके असूनसुद्धा वारंवार दुष्काळ लांछनास्पद...
देवर्षी नारद यांना आद्य पत्रकार म्हणतात, कारण त्यांचा संचार त्रिभुवनात असे आणि त्यांचे लक्ष तिन्ही लोकांमध्ये कोठे काय घडत आहे यावर बारकाईने असे. जे...
‘राष्ट्रीय जल अकादमी’ ही पूर्वी ‘सेंट्रल ट्रेनिंग युनिट’ म्हणून ओळखली जायची. ती जलस्रोतांचा विकास व व्यवस्थापन यांशी संबंधित प्रशिक्षण देण्याचे काम करते. संस्थेची स्थापना...
महाराष्ट्रात दर कोसावर फक्त भाषा नाही तर खाण्यापिण्याच्या रीतीभातीही बदलतात! महाराष्ट्राच्या उत्तरेकडील राज्ये गहू हे मुख्य अन्न असलेली आणि दक्षिणेकडील राज्ये केवळ भाताच्या विविध...
वसई शहरात कबूतरांचा उपद्रव वाढीस लागल्याने श्वसनाचे विकार, दमा यांसारख्या आजारांपासून काही रुग्ण त्रस्त आहेत. कबूतरांच्या विष्ठेपासून ‘हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनिया’ हा आजार होत असल्याचे...
न्यायमूर्ती अभय ओक यांची कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक मे 2019 मध्ये झाली. आम्ही त्यांच्या बंगलोरमधील शपथविधी समारंभास उपस्थित राहिलो. मी शिक्षक म्हणून...
महाराष्ट्राची किंबहुना, भारताची खाद्यसंस्कृती कशी घडत गेली. त्याचा रोचक इतिहास तो वाचताना कोणताही अभिमान, अस्मिता टिकणार नाही एवढी संमिश्रता या प्रदेशाच्या खाद्यसंस्कृतित आहे. चहा,...
अल्पजीवी, भक्कम खोड नसलेल्या वनस्पती आणि खडकांच्या भेगेत, फटीत, जमिनीतील खोलगटीत दडलेले साप, बेडूक, सरडे, वटवाघळे हे कीटक, प्राणी... तेसुद्धा निसर्गाचा भाग आहेत, त्यांना...