इंद्रायणी नदी लोणावळ्याच्या कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर नागफणीजवळ उगम पावते. ती पुढे टाटा धरणास मिळते. टाटांनी पाणी सोडणे बंद केल्यामुळे इंद्रायणी नदीला स्वतःचे पाणी...
महर्षी धोंडो केशव कर्वे हे एक लोकोत्तर सेवामूर्तीच होते. महर्षी कर्वे यांचे नाव सामाजिक सुधारणेच्या कार्यात महात्मा फुले, आगरकर, पंडिता रमाबाई यांच्याबरोबरीने घ्यावे लागेल....
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पत्नी सत्यभामाबाई टिळक यांनी त्यांचा संसार चोख सांभाळला. लोकमान्य यांना संसाराच्या जबाबदाऱ्या जास्त सांभाळाव्या लागल्या नाहीत. टिळक यांना काही...
पोर्तुगीजांनी इसवी सन 1686-1743 च्या दरम्यान बांधलेली फोर्टमधील वसाहत उंच तटबंदीने घेरलेली होती. फोर्ट परिसरात खासगी वापरासाठी व व्यावसायिक कार्यालयांसाठी जागा कमी पडू लागली;...
दिलीप कुलकर्णी यांचे पुण्यातील घर अतिशय साधे - फारसा बडेजाव नाही, घरात जेमतेम जरूरीपुरत्या वस्तू ... घराचे आजच्या तुलनेत असे वेगळेपण. दिलीप यांचे प्रथम...
लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव येथील गजानन जाधव हे डी एड झाल्यानंतर, शिक्षक म्हणून ‘रायगड जिल्हा परिषदे’त नोकरीस 2006 साली रूजू झाले. त्यांना रोहा...
सिनेनट दिलीप कुमार एकदा म्हणाले होते, की “पात्राच्या वठण्यामागे अभिनय वीस टक्के असतो तर रंगभूषा ऐंशी टक्के असते!” पंढरीदादा जुकर यांच्या दीर्घ यशस्वी कारर्कीर्दीमुळे...
वारली समाज हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी या डोंगराळ भागात राहतो. त्यांची बोलीभाषा मराठी आहे. निसर्ग ही त्या जमातीसाठी ‘माता’ असते. ‘निसर्ग माता’...