भारतीय राज्य घटनेत अनुसूचित जाती म्हणून काही जातींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्या जातींचा उल्लेख सर्वसामान्यपणे दलित असा दैनंदिन भाषाव्यवहारात केला जातो. अनुसूचित जातींचे...
कोरलई हे रायगड जिल्ह्यातील रेवदंड्याच्या खाडीच्या पलीकडे असणारे छोटेसे गाव. ते अलिबागपासून बावीस किलोमीटरवर आहे. ते रेवदंड्याच्या खाडीत घुसलेल्या भूभागावर वसलेले आहे. कोकण किनारपट्टीवर...
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र मार्च 2018 मध्ये सादर केले होते, त्यानुसार भारतात खासदार व आमदार यांची संख्या चार हजार आठशेशहाण्णव आहे व...
माझा माणसाच्या उपजत चांगुलपणावर विश्वास आहे. प्रत्येक माणूस हा चांगला असतो किंवा चांगला असण्याचा प्रयत्न कायम करत असतो. अगदी लहान मुलेसुद्धा त्यांना ‘गुड बॉय’...
अरुण साधू कथा-कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांचे वैचारिक राजकीय व सामाजिक लेखनही बरेच आहे. साधू स्वत: उत्तम वाचक, आस्वादक आणि संपादक होते. त्यामुळे त्यांची...
मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन 11 मे 1878 या दिवशी पुण्यात भरले होते. आधुनिक महाराष्ट्रातील अनेक उपक्रमांचे प्रणेते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे होते. पहिल्या ग्रंथकार संमेलनाची प्रेरणा ही न्यायमूर्ती रानडे आणि रावबहादूर गोपाळराव हरी देशमुख यांची होती. ते दोघे पहिल्या संमेलनाचे आणि पर्यायाने भविष्यकाळातील साहित्य संमेलनांचे शिल्पकार होते...
संतोष हुदलीकर. त्यांनी आठ वर्षांपूर्वी, 2010 साली दहाव्या महिन्यात दहा तारखेला सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी दहा मान्यवरांच्या हस्ते दहा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील त्यांच्या स्वतःच्या...
कल्याणचे 'दत्ता बोंबे' यांची सर्पमित्र म्हणून ख्याती आहे. ते लहानपणापासून मासे पकडण्याचे शौकिन होते. ते यशस्वी गिर्यारोहकसुद्धा आहेत. त्यांनी स्वत: अनेक ठिकाणी गिर्यारोहण केले आहे आणि इतरांनादेखील गिर्यारोहणाचे धडे दिले आहेत. त्यांनी त्यांचे आयुष्य पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन यासाठी खर्च केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही...