carasole

बसवेश्वर – आद्य भारतीय समाजसुधारक

महात्मा बसवेश्वर हे वीरशैव धर्माचे पुनरूज्जीवन करणारी महान विभूती होते. कर्नाटक ही त्याची कर्मभूमी. त्यांनी धर्म, समाज, तत्त्वज्ञान, वाङ्मय, राजकारण इ. क्षेत्रांत केलेले कार्य...
carasole

आपटे गुरुजी – येवल्यातील राष्ट्रीय शाळेचे संस्थापक

नाशिक जिल्ह्यातील येवले हे तालुक्याचे शहर तात्या टोपे यांची जन्मभूमी म्‍हणून ओळखले जाते. तेथे कै. आपटे गुरुजी यांनी 23 मे 1921 रोजी राष्ट्रीय शाळा...
mamasaheb carasole

अलौकिक संत आणि स्वातंत्र्यसेनानी – मामासाहेब देशपांडे

योगीराज श्री श्रीपाद दत्तात्रय तथा मामासाहेब देशपांडे हे अलौकिक संत व स्वातंत्र्यसेनानी होते. मामामहाराजांचे जन्मशताब्दी वर्ष जुलै 2013 ते  जून 2014 या काळात साजरे...

शाहीर राम जोशी

राम जोशी हे पेशवाईतील एक विख्यात शाहीर व कीर्तनकार (इ.स. 1758-1813). ते मूळचे सोलापूरचे. त्यामुळे त्यांना सोलापूरकर राम जोशी असेही म्हणत. त्यांचे मूळ आडनाव...
carasole

देशभक्त डॉ. कृ. भि. अंत्रोळीकर

स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात दक्षिण कसबा पेठेतील अनेक दिग्गजांनी त्यांच्या प्राणाची बाजी लावून आपला ठसा उमटवला आणि देश स्वतंत्र झाला. त्याच पेठेतील देशभक्त डॉ. कृ. भि....
carasole

सोलापूरच्या चार हुताम्यांपैकी एक – जगन्नाथ शिंदे

हुतात्मा जगन्नाथ भगवान शिंदे यांचे वास्तव्य सोलापूरच्या दक्षिण कसबा परिसरातील शिंदे चौकात होते. ज्या चार हुतात्म्यांच्या बलिदानाने सोलापूर शहर स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अजरामर झाले, त्यांपैकी...

संत सावता माळी आणि त्यांची समाधी (Saint Sawta Mali)

संत सावता माळी हे नामदेवकालीन संत कवी. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरच्या जवळ अरणभेंडी या गावात शके 1152 मध्ये झाला. त्यांच्यामुळे अरणभेंडी हे क्षेत्र...
_G_M_Kulkarni

गो. म. कुलकर्णी – चिकित्सक चिंतनशील

0
गो. म. कुलकर्णी गेले त्यालाही पुरी बारा वर्षं झाली. एक तप. आणि आता हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचं. १९१४ चा त्यांचा जन्म. काळ फार भराभर...
for frame

क्रांतिसिंह नाना पाटील (Krantisinh Nana Patil)

‘प्रति सरकार’वा ‘पत्री सरकार’ हे नाव ज्या व्यक्तीबरोबर जोडले जाते ते क्रांतिसिंह नाना पाटील. ते 3 ऑगस्ट 1900 मध्ये सांगली जिल्ह्यातील ‘येडे मच्छिंद्र’ (बहेबोरगाव)...
carasole

भवरलाल जैन – उद्योगपती व जैन उद्योगसमूहाचे प्रवर्तक

उत्तर महाराष्ट्रात म्हणजे खानदेशातील, जळगावात हट्टाने राहून त्या गावाचे नाव जगाच्या नकाशावर प्रकाशमान करण्याचे श्रेय प्रख्यात उद्योगपती व जैन उद्योगसमुहाचे प्रवर्तक डॉ.भवरलाल जैन यांना...