संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात अकोला कराराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत विदर्भातले नेते सहभागी झाले असले तरी त्यांना महाविदर्भाच्या मागणीबाबत विशेष प्रेम वाटत होते....
'संयुक्त महाराष्ट्र हे मराठी भाविकांचे राज्य होणार की मराठ्यांचे राज्य होणार?' याबाबत एकीकरण चळवळीची भूमिका स्पष्ट करताना माडखोलकरांनी 5 जून 1946 च्या अग्रलेखात लिहिले,...
शंकरराव देवांचा पक्षश्रेष्ठींवर पूर्ण विश्वास होता, पण काँग्रेसश्रेष्ठी त्या विश्वासास अजिबात पात्र ठरले नाहीत. श्रेष्ठी देवांविषयी नाराज होते व देवांची त्यांच्या विषयीची समजूत चुकीची...
कर्नाटक आणि आंध्र या प्रांतांमधे एकीकरणाच्या चळवळींनी आधीपासून जोर धरला होता. त्यामानाने महाराष्ट्रात एकीकरणाची चळवळ उशिरा सुरू झाली आणि धिम्या गतीने पुढे सरकत राहिली.
महाराष्ट्र...
ग.त्र्यं.माडखोलकर नागपूरच्या 'तरुण भारत'चे संपादक होते. ते अग्रलेखांद्वारे संयुक्त महाराष्ट्राची भूमिका व चळवळीस पोषक विचार पेरत होते. मुंबईत आचार्य अत्रे आणि नागपूरला ग.त्र्यं.माडखोलकर असे...
मुंबईच्या सांस्कृतिक उच्चाभिरुची एक ओळख म्हणजे 'एशियाटीक सोसायटी'. २६ नोव्हेंबर १८०४ म्हणजे दोनशे पाच वर्षापूर्वी त्या वेळचे मुंबई उच्च न्यायालयाचे रेकॉर्डर ( म्हणजे सर्वोच्य...