'काय वाटेल ते झाले तरी स्वतंत्र मुंबई राज्य निर्माण करण्याला मी संमती देणार नाही!'या शब्दांत नेहरूंकडून वचन घेऊन शंकरराव देव महाराष्ट्रात परतले. त्यांच्या स्वागतासाठी...
कवितेचं नामशेष होत जाणं - काही 'फ्रॅगमेंटेड' कॉमेंटस्
ज्ञानदा देशपांडेचं 'थिंकिंग' आवडलं, बरंचसं पटलंही.
त्यांचं एक विधान - 'अरुण कोलटकरांनी अशा मॉडर्निटीला कायम अंतरावर ठेवलं म्हणून...
पंढरीची वारी निश्चित कधी सुरू झाली ते सांगणे कठीण आहे. ही वारी ज्ञानदेवांच्या पूर्वीही होती. विविध संतांच्या पालख्या व दिंड्या पंढरपुरास जातात. त्यात प्रामुख्याने...
'झंकारीत वीणा इथे प्रगटली ही शालिनी शारदा, नादाने भुलली इथेच रमली ही मानिनी संपदा'
महाराष्ट्राचे काव्यतीर्थ - केशवसुत स्मारक
नवीन पिढीच्या स्मृतीत, जुन्या पिढीतील कर्तृत्ववान लोकांच्या...
महाराष्ट्र काँग्रेसतर्फे शंकरराव देवांनी सुचवलेल्या महाद्विभाषिकाच्या पर्यायाला गुजरात प्रदेश काँग्रेसने नकार दिला. त्यातून मोरारजी देसाईंनी केलेल्या विधानामुळे, महाद्विभाषिकाचे काय होणार हा प्रश्न उभा राहिला....
महाराष्ट्र राज्य स्थापनेचे १९४६ पर्यंत जोरात असलेले आंदोलन नंतरच्या काळात मंदावले होते. देशाला मिळालेले स्वातंत्र्य, गांधींची हत्या, भारतीय प्रजासत्ताकाची स्थापना या घडामोडींमुळे भाषावार प्रांतरचनेचा...
पाराची भारतीय संकल्पना संपूर्ण गावात आणणारे महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यात पारोळा हे छोटे गाव आहे. तिथे चौरस्त्यांमध्ये अथवा कडेला 'पारांच्या ओळी' असल्याने पारओळी असे नाव पडले. पुढे त्याचे पारोळा झाले. गावातले रस्ते काटकोनात शिस्तशीर आहेत. धुळ्याहून जळगावकडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावर पारोळा आहे...
भारतीय चित्रपटांचा वारसा जिथं जिवंत होतो...
'राजा हरिश्चंद्र'... चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांचा हा चित्रपट म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीला मिळालेलं मोठं वरदानच. भारतीय चित्रपटसृष्टीचं 1913 साली सुरू...
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात अनंत विश्वनाथ गोलतकर ह्यांना हौतात्म्य प्राप्त झाले, त्यावेळी त्यांची पत्नी गरोदर होती. त्यांना काय झाले? मुलगा की मुलगी? त्या अपत्याला हे...