वैभव

नोंद गावोगावच्‍या सांस्‍कृतिक संचिताची – ऐतिहासिक आणि सांस्‍कृतिक वारशाची!

13

माळेगावची जत्रा

भारतीय व्यापार, संस्कृती, परंपरा व त्यासाठी असलेले धार्मिक अधिष्ठान यांचा भव्य भारतीय उत्सवात अनुभव पहिल्यांदाच घेतला! खंडोबा हे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही प्रदेशांतील बहुसंख्य...
4

लोकजत्रा

माळेगावची जत्रा म्हणजे केवळ खाद्यपदार्थांची-कपड्यांची दुकानं आणि आकाश पाळण्यांचा खेळ नव्हे. ती सामजिक अभिसरणाला मदत करते... मार्गशीर्षाचा महिना मध्यावर आला म्हणजे मन्याड खो-याच्या टापूत...

अहिराणी : प्रमाणित आणि बोली यांमधील उलटा क्रम

 अहिराणी बोलीच्या संमेलनातले डॉ. सुधीर देवरे यांचे अध्यक्षीय भाषणामधे मांडलेले मुद्दे मला पटले नाहीत. १. देवरे यांचे प्रास्ताविक न वाचतादेखील मी त्यांचे अहिराणीमधील भाषण पूर्णपणे...

आकाशगंगा

0
पौराणिक कल्पनेनुसार आकाशगंगा म्हणजे एकचक्र रथात बसून ज्या मार्गाने जातो तो मार्ग होय. दुस-या ग्रंथात म्हटले आहे, की वामनावतारात विष्णू तिथे पाऊल टाकत असताना...
fro frame

एका निराशावादी लेखकाचं स्वगत

0
        एकविसाव्या शतकाच्या तिठ्यावर उभा राहून आज मी मागे-पुढे बघतो तेव्हा दुभंग दिसतो. माझ्यात आणि भवतालातही. नव्वदोत्तरी संवेदनशीलता नावाचा प्रकार साहित्यात...
carasole

अहिराणी – खानदेशची मध्यवर्ती बोली

महाराष्ट्राच्या धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांत बोलली जाणारी ‘अहिराणी’ ही एक भारतीय आदिम बोली. तिच्‍या थोड्या वेगळ्या स्‍वरूपाला ‘खानदेशी’ असे म्हणतात. मराठीची...

ठाण्यातील वैचारिक चर्चेचे दालन – डॉ. राममनोहर लोहिया व्याख्यानमाला

1
- संजीव साने ठाण्यातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक विश्वात स्वत:चं स्थान निर्माण करणारी डॉ. राममनोहर लोहिया व्याख्यानमाला वैशिष्ट्यपूर्ण आहे. गेल्‍या सत्तावीस वर्षांपासून ही व्‍याख्‍यानमाला आयोजित...
carasole

अहिराणी बोली – सामाजिक अनुबंध

0
महाराष्ट्राच्या धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांत बोलली जाणारी ‘अहिराणी’ ही एक भारतीय आदिम बोली. तिच्‍या थोड्या वेगळ्या स्‍वरूपाला ‘खानदेशी’ असे म्हणतात. मराठीची...

दि पायोनियर- लाईफ अँड टाईम्स ऑफ विठ्ठलराव विखे पाटील

0
मराठीतील प्रसिद्ध लेखक व पत्रकार अरूण साधू यांच्‍यासाठी तो दिवस अत्‍यंत मोलाचा होता. सहकारी साखर उद्योगाचा पाया घालणा-या सहकार महर्षी कै. विठ्ठलराव विखे पाटील यांच्यावर...

‘जन गण मन’चे शतक

‘जन गण मन’ या राष्ट्रगीताचे 2011 हे शतक महोत्सवी वर्ष! या गीताला शंभर वर्षे पूर्ण झाली. घटना समितीच्या निर्णयानुसार 24 जानेवारी 1950पासून ‘जन गण...