वसिष्ठ ऋषींची पत्नी अरुंधती ही पातिव्रत्याचा आदर्श समजली जाते. विवाहप्रसंगी वर वधूला ‘अरुंधती सारखी हो’ असे सांगतो. आकाशातील सप्तर्षींच्या ताऱ्यांबरोबर अरुंधतीलाही स्थान देण्यात आले...
१. साडेतीन शहाणे :- पेशवाईत सखारामबापू बोकील, विठ्ठल सुंदर आणि देवाजीराव चोरघडे; तसेच, नाना फडणीस हे चौघे सरदार ‘साडेतीन शहाणे’ म्हणून प्रसिद्ध होते. त्यांपैकी...
शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ वगैरेंवरील चर्चा वाचताना सहजच प्रश्न पडतो, की दुष्काळ पूर्वीही पडत होते. अनेक दुष्काळांत हजारो-लाखो माणसे व पशुपक्षी मृत्यूमुखी पडले. तशा कथा,...
मोठ्या कार्यातील छोटा वाटा म्हणजे खारीचा वाटा! तो वाक्प्रचार रूढ कसा झाला ते सांगणारी रामायणातील खारीची कथा सर्वांच्या परिचयाची असते. लहानशा खारीने रामाला सेतू-बंधाच्या...
वेश्या व्यवसाय हा जगातील सर्वांत जुन्या व्यवसायांपैकी एक आहे असे म्हटले जाते. त्यासंबंधी लिहिलेले हे जुने पुस्तक. तो विषय शंभर वर्षांपूर्वी घेतला जाणे हे...
जीएंनी ग. प्र. प्रधानांना लिहिलेल्या एका पत्रात ‘कशाचा पन्हाळा रिघे खानदेशा’ अशी म्हण वापरली होती. प्रधानमास्तर नेहमी फिरतीवर असत. त्यामुळे त्यांचा नक्की ठावठिकाणा लागत नसे. जीएंनी ही म्हण त्यास अनुलक्षून वापरली होती...
कवी यशवंत ‘आई म्हणोनी कोणी’ ही कविता लिहिणारे आणि रविकिरण मंडळाचे संस्थापक म्हणून जनसामान्यांना परिचित आहेत. ते बडोदे संस्थानचे राजकवी होते. यशवंतांनी गद्यलेखनही बरेच...