‘गौळणी’, ‘विरहिणी’ हा मराठी संतवाङ्मयातील महत्त्वाचा प्रकार आहे. वारकरी संप्रदायातील साहित्य ओवी आणि अभंग या छंदांतून प्रामुख्याने लिहिण्यात आले आहे. उत्स्फूर्त रचनेला त्या माध्यमाचा...
'महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित' हा 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' वेबपोर्टलवरील निवडक लेखनाचे संकलन असलेला ग्रंथ. वेबपोर्टलचे मुख्य संपादक दिनकर गांगल आणि कार्यकारी संपादक डॉ. यश वेलणकर...
ग्वाल्हेरचे महाराज शिंदे यांना अर्पण. बागली या मध्य भारतातील एका संस्थानचे ठाकूर सज्जन सिंह यांच्या आश्रयामुळे हे पुस्तक तयार झाले अशी नोंद.
छत्रपती शिवाजी महाराज...
शेक्सपीयरच्या नाट्यकृती मराठीत अनेकवार अवतरल्या. हॅम्लेट, मॅकबेथ, ऑथेल्लो, रोमियो अँड ज्युलिएट या नाटकांचे अनुवाद मान्यवरांनी केले. काही वर्षांपूर्वी ‘मिडसमर नाईट्स ड्रीम’ याचे रूपांतर ‘ऐन...
संत एकनाथांच्या वाङ्मयाचा प्रभाव तत्कालीन समाजावर झाला आणि देव, देश, धर्म या बाबतींत जागृती घडून आली. एकनाथांसारखा तळमळीचा समाजसुधारक जन्मास येणे ही त्या काळाची...
सविता अमर लिखित ‘अफलातून मुंबई’ हे ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केलेले पुस्तक एक अफलातून अनुभव आहे. माझे आजोळ दादरच्या कबुतरखान्याजवळचे! त्यामुळे माझे बालपणापासून मुंबईशी नाते जुळले...
‘अक्षरमित्र’ ही अहमदनगरमध्ये सुरू झालेली आगळीवेगळी वाचन चळवळ आहे. वाचनाच्या माध्यमातून शिक्षण, मुल्ये आणि विवेकी विचार यांचा प्रसार करणे हे त्या चळवळीचे मुख्य सूत्र!...
मराठीतील स्त्री लिखित आणि रंगभूमीवर आलेले पहिले गद्य नाटक अशी गिरीजाबाई केळकर यांच्या ‘पुरुषांचे बंड’ या नाटकाची ओळख आहे. १९१२ मध्ये हे नाटक रंगभूमीवर...