'कुतूहलापोटी' असे सार्थ शीर्षक असलेले अनिल अवचट यांचे अडतिसावे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. 'कुतूहलापोटी'मध्ये कुतूहल आहे ते मुख्यत्वे चराचर सृष्टीच्या गोष्टींविषयी. त्या लेखनात प्राणी,...
पूर्वीची सर्वात महत्त्वाची कथा वामन चोरघडे यांची मानली जाते. ती कथा खऱ्या अर्थाने लघुकथा आहे. दीर्घत्व हे त्यांच्या कथेत शोधूनही सापडणार नाही. त्यामुळे त्यांच्या...
गोडसे गांधी आमनेसामने!
'गोडसे @ गांधी डॉट कॉम' हे असगर वजाहत यांचे नाटक स्वातंत्र्यपूर्व काळावर समकालीन दृष्टिकोनातून अतिशय टोकदार प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करते. गांधीहत्या, स्वराज्य,...
महाराष्ट्रातील आदिवासी साहित्य चळवळीसाठी काम करणाऱ्या ‘फडकी’ मासिकाला नोव्हेंबर 2017 मध्ये दहा वर्षें पूर्ण झाली. आदिवासी साहित्य, संस्कृती आणि अस्मिता जपणारे ते मासिक निरगुडेवाडी...
ते 1956 चे वर्ष होते. डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी त्यांच्या लाखो अनुयायांसमवेत धम्मदीक्षा नागपुरात त्या वर्षीच्या 14 ऑक्टोबर रोजी घेतली. त्या दीक्षांत कार्यक्रमानंतर त्याच ठिकाणी...
नवशिक्या मुलींना, गृहिणींना आणि पाककला विशारदांना वरदान ठरेल असे पुस्तक 1910 मध्ये प्रकाशित झाले! लक्ष्मीबाई धुरंधर लिखित 'गृहिणी-मित्र अथवा एक हजार पाकक्रिया' हे ते...
नामवंत लेखकांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून दूर का ठेवले जाते? यावर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया दिसून येतात. पहिला वर्गाचे मत साहित्य संस्थांच्या राजकारणातून...
लतिका चौधरी यांची ‘त्रिकोणातील वादळ पेलताना’ ही आत्मकथनात्मक कादंबरी. ती वाचताना संजय चौधरी नाशिकच्या कवीच्या ‘जन्मणारा जीव म्हणाला, दुःख दे, यातना दे. देणा-याने स्त्री...
लक्ष्मीकांत देशमुख यांची बडोदा येथे होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. काहींना ती निवड अनपेक्षित वाटली तर काहींना तेच होणार...