‘साहित्यकलांचा जमाना हरवत आहे’ हे खरेच आहे. या वर्षीच्या बदललेल्या निवड प्रक्रियेमुळे आणि त्यातून झालेल्या सुयोग्य निवडीमुळे चिखलात रुतून बसलेला पाणघोडा किंचितसा हलला हे...
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे लेखक, नाशिकचे मराठीचे प्राध्यापक शंकर बोऱ्हाडे यांनी अरुणा ढेरे यांची साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर ‘फेसबुक’वर खट्याळ टिकाटिप्पणी केली आहे....
संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे जन्मस्थान व त्यांच्या अलौकिक कार्याचे प्रतीक म्हणजे पैसाचा खांब होय. त्या खांबालाच ‘पैस’, ‘पैसचा खांब’ किंवा ‘ज्ञानोबाचा खांब’ असे...
कांचन प्रकाश संगीत ह्यांचा ‘गहुराणी’ हा ललितकथा संग्रह त्यांच्या लेखनाचे वेगळेपण जपतो. त्यांचे यापूर्वी ‘अन्वयार्थ’ आणि ‘हरितायन’ हे संग्रह त्याच प्रकारचे म्हणून प्रसिद्ध आहेत....
उत्त्तुंग कर्तृत्वाची शिखरे उभारणाऱ्या आणि ज्ञानव्यासंगाची देदीप्यमान बिरुदे मिरवणाऱ्या परदेशस्थ मराठी व्यक्तिमत्त्वांचा धांडोळा घेणाऱ्या सुनीता आणि आनंद गानू यांनी त्यांच्या ‘गर्जे मराठी’ या पुस्तकाच्या...
गोमंतकाचा आणि तेथील विविध जातीय समुदायांचा अगदी नजीकच्या काळातील इतिहास ‘इंडियाज् फर्स्ट डेमोक्रॅटिक रिव्होल्युशन: दयानंद बांदोडकर अॅण्ड द राइज ऑफ बहुजन इन गोवा’ या...
मनुष्याला त्याच्या शहरी महानगरी जीवनात वीस-पंचविसाव्या मजल्यावरील सदनिकेतसुद्धा निसर्गातील हिरवाईचा, वृक्ष-पाने-फुले-फळांचा, त्यांच्या रंग-गंधांसह मनमुराद, उत्कट आस्वाद घ्यायचा असेल तर ‘हरितायन’ हे पुस्तक हातात घ्यावे...
नजुबाई गावित यांचे नाव भारतीय साहित्यविश्वात सशक्त आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक म्हणून घ्यावे लागेल. त्यांनी त्यांच्या साहित्यातून आदिवासींचे सर्वंकष भावविश्व साकारले. त्या वंचित, शोषित, उपेक्षित,...
एखाद्या साहित्यकृतीची पंचविशी-चाळिशी-पन्नाशी किंवा शतक महोत्सव साजरा होण्याचे भाग्य जगात फार कमी साहित्यकृतींच्या वाट्याला आले आहे. मराठीत तर ही संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच आहे....
पुस्तकाची चाळीशी! अशी घटना मराठी साहित्यविश्वात बहुधा प्रथम घडत असावी. दया पवार यांच्या ‘बलुतं’ला चाळीस वर्षें झाली. ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’, ‘दया पवार प्रतिष्ठान’ व...