साहित्य

साहित्‍य या विषयाशी संलग्‍न असलेली माहिती, संशोधन, टिका, पुस्‍तक परिचय तसेच परिक्षण या स्‍वरुपाचे लेख या विभागात सादर केले जातात.

_HindustaniMansane_LihilelePahileEnglishPustak_2.jpg

जुने तेच नवे

0
केशवसुत ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका’ असे फार वर्षांपूर्वी म्हणून गेले. पण मुळात जुने म्हणजे काय? आणि नवे म्हणजे काय? संदिग्धच...

प्रत्ययकारी ग्रामीण कादंबरी – विहीर

राजेंद्र जगन्नाथ ठोंबरे यांनी ‘विहीर’ ही कादंबरी लिहिली आहे. ते येलूरसारख्या ग्रामीण भागात राहतात. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. आर्थिक परिस्थिती बेताची आहे. ते पेठ नाका येथील बॉम्बे रेयॉन कंपनीत ‘विव्हर’ म्हणून काम करतात. कादंबरी आहे छोटेखानी, परंतु तिचा सामाजिक आशय मोठा आहे. गाई-म्हशी, शेळ्या-मेंढ्यांचा कळप घेऊन, घोडा-गाढवांवर संसार बांधून डोंगररांगांमधून फिरणार्‍या एका कुटुंबाला जेव्हा कडक उन्हाळ्यात एका माळरानामध्ये तीव्र तहान लागते, तेव्हा सगळे कुटुंबीय पाण्याच्या शोधार्थ धावपळ करू लागतात. ते हतबल होऊन असहाय्य अवस्थेत असतात, त्याच वेळी ‘संभा’ नावाच्या मुलाला ‘पाण्याचा झरा’ दिसतो! त्याची गाय तेथे पाणी पीत असते. तो पाण्याचा ‘उमाळा’ सर्वांची तहान भागवतो आणि पुढे, त्याच ‘उमाळ्या’चे डबके व डबक्यातून ‘साधी विहीर’ व पुढे नक्षीदार दगडी बांधकाम केलेली ‘विहीर’... हे बदल कसे होत जातात त्याचे वर्णन लेखक राजेंद्र जगन्नाथ ठोंबरे यांनी केलेले आहे. ते प्रत्ययकारी उतरले आहे...
_Living_In_Relationship_1.jpg

लिविंग इन रिलेशनशिप, ऐंशी वर्षांपूर्वी – महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश

0
‘त्यागपत्र’ नावाची कादंबरी इंटरनेटवरून डाउनलोड करून घेतली होती. हिंदी भाषेतील लेखकांपैकी अग्रगण्य असे जैनेंद्रकुमार यांची 1937 साली प्रकाशित झालेली ती कादंबरी दोनच वर्षात मराठीत अनुवादित...
_Payi_Chalanaryancha_1.jpg

हा देश पायी चालणाऱ्यांचाच आहे!

प्रफुल्ल शिलेदार यांच्या ‘पायी चालणार’ या नव्या कवितासंग्रहात एक कविता आहे, ‘कवीला पडलेले पुस्तक प्रकाशनविषयक दु:स्वप्न’. ती कविता वाङ्मयीन व्यवहाराचे अंत:स्तर खरवडून काढते. ती...
_Tarkarli_carasole

तारकर्ली – कर्णिकांच्या कादंबरीत कोकणचे हृदयस्पर्शी दर्शन

मधू मंगेश कर्णिक यांनी वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी ‘तारकर्ली’ ही कादंबरी लिहिली आहे. ती कोकण विभागासाठी महत्त्वपूर्ण आणि भविष्यकाळाच्या दृष्टीने धोक्याचा इशारा देणारी ठरते. कोकण...
_Varanashiche_Vaze_1.jpg

वाराणशीचे वझे होते कोण?

0
वाराणशी म्हणजे भारताची धार्मिक राजधानी. वाराणशी नगरी जुन्या काळापासून आहे; तर ती होती कशी आणि आज कशी आहे? त्यातून महाराष्ट्रापासून ती इतकी दूर, तेव्हा...
_Sharad_Joshi_1.jpg

शोध अस्वस्थ कल्लोळाचा

शरद जोशी यांच्या नावाशिवाय शेतकऱ्यांच्या संघर्षाचा इतिहास पूर्ण होणार नाही. दारिद्र्याने पिचलेला, व्यापाऱ्यांनी नाडलेला आणि राजकारणाने गांजलेला बळीराजा आकाशातील देवाला बोल लावत भेगाळलेल्या ‘काळ्या...
_Jangalgatha_1.jpg

जंगलगाथा – हृदयस्थ कवीचा आर्त हुंकार

‘जंगलगाथा’ ही, कवी रमेश सावंत यांची जंगल आणि आततायी प्रवृत्तीचा मानव यांच्यातील संघर्षाचे आशयसूत्र पकडून लिहिलेली मालिका कविता आहे. ती सर्वार्थांनी अभिनव अशी काव्यकलाकृती...
_Garje_Marathi_1_0.jpg

गर्जे मराठी – मराठीपणाचा वैश्विक विस्तार!

1
बोईंग इंटरनॅशनल विमान कंपनीचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट डॉ. दिनेश केसकर भेटले. लोखंडाच्या मळीपासून रनवे आणि हायवे बनवण्याचे तंत्रज्ञान शोधणारे, ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान, Order of...
_Kusumakar_2.jpg

कवितेचे कुसुमाकर (Kusumakar)

1
मराठीत नियतकालिके अनेक प्रकाशित होत असतात. काही नियतकालिके काळाच्या ओघात बंद पडली; काही नवी सुरू होतात, तरी हाताच्या बोटांवर मोजता येणारी ठरावीक नियतकालिके संपादक-मालक...