पाटणबोरी हे माझे ग्रामपंचायतीचे गाव. ते महाराष्ट्र-आंधप्रदेशच्या सीमेवर आहे. तेथे माझ्या माहेरची शेती आहे, वाडा आहे. मी 1990 साली डिसेंबरच्या सुट्टीमध्ये गावी गेले...
र.धों. कर्वे यांचा इंग्रजी व फ्रेंच भाषा व वाङ्मय यांचा अभ्यास दांडगा होता. विशेषत: त्यांचे फ्रेंच भाषेवरील प्रभुत्व वादातीत असावे. ते ती भाषा शिकले...
हे काय आहे? प्रतिसंमेलन? सेलिब्रेशन? नव्हे, हे ‘रिअल टाइम’ निषेधनाट्य आहे! सत्तेपुढे मिंध्या नसलेल्या समविचारी लेखक-कवी-कलावंत-प्राध्यापक, शिक्षक-कार्यकर्ता, बिनचेहऱ्याचे वाचक... अशा साऱ्यांनी उत्स्फूर्तपणे एकत्र येऊन...
पाकिस्तान या शब्दाच्या उच्चाराबरोबर भारतीयांच्या मनात अनेक प्रकारच्या भावना दाटून येतात. त्या मुख्यत्वेकरून असतात चीड आणि संताप यांच्या. फाळणीच्या वेळी झालेल्या दंगली, त्यावेळी झालेले...
‘गावगाडा’ हा ग्रंथ 1915 साली प्रसिद्ध झाला. त्याची शताब्दी साजरी होऊन गेली. तो त्रिंबक नारायण आत्रे यांनी लिहिला. ते मामलेदार होते. त्यांनी खेडेगावांच्या स्थितीचा...
खरेच, आपण स्वतंत्र आहोत का? नयनतारा सहगल यांनी विचारलेला हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. मराठी साहित्य व राजकारण यांच्या समोर मूल्यांचा पेच त्यातून उभा...
यवतमाळ येथील व्यासपीठावर आश्वासक गोष्ट घडली; ती म्हणजे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली अरुणा ढेरे यांची निवड आणि त्यांचे विचक्षण, व्यासंगी, अभिजात भाषण! त्यांनी साधलेला...
पेझारी (अलिबाग) येथील म.ना. पाटील यांनी मराठीच्या आगरी बोली भाषेत प्रथम लेखन केले. त्यांनी ‘केले रसमाधुरी’ (1965 व ‘खलाटी’ (1980) ही पुस्तके लिहिली. आता,...
आपल्या अस्सल देशी वृक्षांपैकी अत्यंत देखणा वृक्ष कोणता असेल, तर तो ‘कदंब’. तो सहजासहजी आढळत नाही- मात्र देशी वृक्षांचे जतन आणि संवर्धन यांचे महत्त्व...