वारकरी शिक्षण संस्था आळंदी : कीर्तनकारांचे विद्यापीठ!

महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिल्या वारकरी शिक्षण संस्थेची गुढी 24 मार्च 1917 रोजी (चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) शके 1839) आळंदी येथे उभारली गेली. महाराष्ट्र...
_rathasaptami_1.jpg

रथसप्तमी

0
माघ शुद्ध सप्तमी म्हणजेच रथसप्तमी होय. तो दिवस महासप्तमी, भास्करसप्तमी अशा नावांनीही ओळखला जातो. रथसप्तमीचे व्रत प्रामुख्याने स्त्रिया करतात. रथसप्तमीला सकाळी घरी अंगणात रक्तचंदनाने...
_Naivedya_1_0.jpg

नैवेद्य

भारतीय संस्‍कृतीमध्‍ये देवाची पूजा नैवेद्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. देवी-देवता नैवेद्य दाखवल्‍यानंतर प्रसन्‍न होतात असा समज आहे. काही देवदेवतांचे नैवेद्यही ठरलेले असतात. पोळीचा नैवेद्य,...
_Kumbhamela_2019_carasole

कुंभमेळा २०१९ – सावधान, गंगे!

0
श्रद्धाळू लोक स्वतःला पवित्र करण्याचा प्रयत्न नदीत स्नान करून साधतात. कुंभमेळ्यात तर करोडो लोक नदीत बुडी मारतात. सहा वर्षांच्या अंतराने अर्ध कुंभमेळा हा प्रयाग (अलाहबाद), हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन येथे नदीच्या काठी आळीपाळीने भरवण्यात येतो. कुंभमेळ्यात पापे धुऊन निघतात व मोक्ष प्राप्ती होते अशी लोकांची श्रद्धा आहे. त्याच चार ठिकाणी बारा वर्षांनंतर पूर्ण कुंभ भरवला जातो. एकशेचव्वेचाळीस वर्षांनी महाकुंभ आयोजित केला जातो...
_Ravan_Dahan_carasole

रावणदहन आणि रामायणातील वास्तव विचक्षण

1
रावणदहनाची परंपरा ही फार जुनी नाही. होळीचे संदर्भ जसे प्राचीन काळापासून संस्कृत आणि प्राकृत वाङ्मयातून येतात तसे रावणदहनाचे येत नाहीत. रावणदहन ही परंपरा मध्ययुगातील...
_HaTar_GaneshotsvachaBajar__1.jpg

हा तर गणेशोत्सवाचा बाजार!

1
भाद्रपदात सर्वत्र जो होतो त्याला गणेश उत्सव म्हणायचे काय? प्रश्न खराच महत्त्वाचा आहे, पण त्याचे उत्तर मिळणे कठीण आहे. गणेश उत्सवाच्या दरम्यान जे काही...
_Mandrup_3.jpg

मंद्रूप: सीना-भीमेच्यामध्ये!

मंद्रूप हे गाव सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण सोलापूर तालुक्यापासून पंचवीस किलोमीटर आणि कर्नाटक सीमेपासून बारा किलोमीटर अंतरावर, सीना-भीमा या दोन नद्यांच्या मध्ये वसले आहे. गाव...
_JyotibachiWadi_1.jpg

जोतिबाची वाडी – शाकाहारी गाव

जोतिबाची वाडी हे गाव उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. सतराशे लोकसंख्या असलेले ते गाव तब्बल दोनशे वर्षांपासून शाकाहारी आहे! गावातील रहिवासी मांसाहार करत नाहीत. जोतिबाची वाडी हे...

अधिक महिना

चांद्रवर्ष आणि सौर वर्ष यांचा मेळ घालण्यासाठी सरासरी बत्तीस किंवा तेहतीस चांद्रमासांनंतर चांद्रवर्षात एक महिना जास्त धरावा लागतो, त्याला अधिक महिना असे म्हणतात. त्यालाच...

पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीची जखिणवाडी (Jakhinwadi)

जखिणवाडी या गावाला पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. गाव खुद्द शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे. तसेच, छत्रपती शाहू महाराज जेव्हा औरंगजेबाच्या कैदेतून सुटून महाराष्ट्रात परत आले तेव्हा त्यांचा महाराणी ताराबाई यांच्याशी संघर्ष झाला होता. त्यावेळी तह जखिणवाडी गावी झाला होता. त्यानंतर दोन गाद्या निर्माण झाल्या. एक सातारची गादी आणि दुसरी कोल्हापूरची गादी. तो ‘वारणेचा तह’ म्हणून प्रसिद्ध आहे. तह 13 एप्रिल 1731 रोजी झाला. त्यांपैकी काही अटींचे पालन झाले तर काहींचे नाही. तहाची आठवण म्हणून शाहुराजांनी गावाला दोन तलवारी भेट दिल्या होत्या. त्या गावच्या मळाईदेवी मंदिरात आहेत...