-gangapur

श्रीक्षेत्र गाणगापूर (Ganagapur)

श्रीक्षेत्र गाणगापूर हे तीर्थस्थान गुलबर्ग्यापासून पश्चिमेला चाळीस किलोमीटरवर आहे. ते क्षेत्र भीमा आणि अमरजा या नद्यांच्या संगमावर आहे. तेथे यात्रेकरूंची स्नान करण्याकरता गर्दी होते....

महालय – पितृ पंधरवडा

भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावास्या हा काळ. हिंदू धर्म-परंपरेत पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो. पितृपक्ष म्हणजे भारतीयांचे दिवंगत पूर्वज/ पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात असा समज आहे. म्हणून त्यांची पूजा त्या दिवसांत केली जाते, म्हणूनच तो काल शुभ मानला जात नाही. त्या काळात सर्वसामान्यपणे शुभकार्य करत नाहीत; त्याविषयी बोलणी करत नाहीत आणि मोठी खरेदीही करत नाहीत. मध्य प्रदेश आदी हिंदी भाषी प्रदेशांत पौर्णिमान्त महिने पाळले जातात. तो तेथील आश्विन महिन्यातील पहिला पंधररवडा असतो...
-gauraicheful

गौराईचे फूल

0
ठाणे जिल्ह्यात खास करून मुरबाड-शहापूर तालुक्यात गौरीच्या रूपात फुले पुजली जातात. त्या फुलांच्या जोडीला अनेक प्रकारचे जंगलातील वेल; तसेच, शेंदोलीची फुले असतात. पण अग्रस्थानी...
-bhadrapad-vrate

भाद्रपद महिन्यातील व्रते

भाद्रपद महिन्यात येणारी 'धार्मिक व्रते' हा श्रावण महिन्याच्या जोडीने समाजमनाच्या आस्थेचा विषय बनतो. ती क्रमाने एकापाठोपाठ येणारी स्वतंत्र व्रते आहेत. परंतु, ती पाठोपाठ येत...
-bhalchandra-maharaj

कणकवलीचे भालचंद्र महाराज

1
भालचंद्र महाराज वास्तव्याला आले म्हणून कणकवली हे कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाव ‘श्रीक्षेत्र कणकवली’ झाले. भालचंद्र यांचा जन्म वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण या गावी परशुराम ठाकूर...
rangoli

रांगोळी – पारंपरिक संस्कृती

‘रांगोळी’ शब्दाची उत्पत्ती संस्कृत शब्द ‘रंगावली’वरून झाली आहे. तो मूळ शब्द ‘रंग’ आणि ‘आवली’ अर्थात पंक्ती यांच्यापासून बनला आहे; त्याचाच अर्थ रंगांची पंक्ती म्हणजे...
-nathsanpraday

नाथसंप्रदाय : उदय आणि विस्तार

नाथसंप्रदाय हा संप्रदाय स्वरूपात केव्हापासून प्रचलित झाला हे सांगणे अवघड आहे. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांचा काळ हा नाथसंप्रदायाच्या प्रवर्तनाचा काळ मानला जातो. नाथसंप्रदाय हा...
-chaitra-chaitranagn

चैत्र चैत्रांगण अन् चैत्रगौर…! (Chaitragaur)

चैत्रगौर व चैत्रांगण! चैत्र महिन्यात देव्हाऱ्यात पितळेच्या पाळण्यात चैत्रगौर म्हणजे अन्नपूर्णा देवीची स्थापना करायची. नंतर घरातल्या सर्वांच्या सोयीनुसार चैत्रगौरीचे हळदी-कुंकू समारंभाचा उत्साह अजूनही आठवतो....
-smrutichitre-coverpage

स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक (Smrutichitre – Laxmibai Tilak)

रेव्हरंड टिळक अर्थात नारायण वामन टिळक हे मराठीतील प्रसिद्ध कवी. त्यांच्या पत्नीने - लक्ष्मीबाई यांनी लिहिलेले अविस्मरणीय आत्मकथन ‘स्मृतिचित्रे’ या नावाने प्रसिद्ध आहे. या पुस्तकात हिंदू संस्कारांमध्ये वाढलेली स्त्री बदलत कशी जाते आणि तिचा विकास कसा होतो याचा आलेख दिसतो...
-heading-chaitrangan

रांगोळीत रांगोळी – चैत्रांगण (Chaitrangan)

वसंत उत्सवाची सुरुवात झाडांना नवी पालवी फुटून होते. तो नव्या देहाचा जन्म जुने-जीर्ण टाकून देऊन झालेला असतो. सृष्टीचा तो सोहळा पाहून मन प्रसन्न होते...