मानवी त्वचेवरील ‘गोंदण’. ‘गोंदण’ हा आदिवासींचा सांस्कृतिक वारसा आहे. त्यातून सांस्कृतिक ओळख पटते. शिवाय ते सौंदर्याचे लक्षण आहे, ते औषध आहे. ते मनोसामाजिक, सामाजिक-सांस्कृतिक...
‘मी जर वर्तमानपत्राचा एडिटर झालो नसतो तर नि:संशय कीर्तनकार झालो असतो!’
– लोकमान्य टिळक
कीर्तन ही महाराष्ट्राची एक विशेष सांस्कृतिक परंपरा आहे. कीर्तनसंस्थेचे विशेषत: महाराष्ट्रातील स्थान...
तांबवे हे नीरा नदीकाठी वसलेले तीन हजार लोकसंख्येचे गाव. गावाचा पाण्याचा मुख्य स्रोत म्हणजे नीरा नदी व प्रमुख पीक म्हणजे ऊस! सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस...
दक्षिण महाराष्ट्राच्या सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या ग्रामीण भागात ‘हेळवी’ हा जिव्हाळ्याचा व तितकाच आपुलकीचा आणि शहरांत कुतूहलाचा विषय आहे. ‘भारतीय’ या मराठी चित्रपटात मकरंद...
नाशिकच्या वडांगळी गावची अजब प्रथा
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वडांगळी गावात धुलीवंदन ते रंगपंचमी अशा पाच दिवसांत गावातील जावयांची गाढवावरून धिंड काढण्याची अजब परंपरा पाळली जाते....
होळी हा लोकोत्सव होय. तो वर्षाच्या मासातील अंतिम उत्सव. या उत्सवाची होलिकोत्सव, धुलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजेच होळी, धुळवड व रंगपंचमी अशी स्थाननिहाय विभागणी होते...
‘सतीदेवी सामतदादा’ हे बंजारा समाजाचे आराध्यदैवत! ते देवस्थान नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वडांगळी गावात आहे. तेथे माघ पौर्णिमेला भरणाऱ्या सतीदेवीच्या यात्रेमुळे वडांगळी गावची ओळख महाराष्ट्रभर...
पौष महिन्यात येणा-या मकरसंक्रांतीच्या सणाच्या आदल्या दिवसाला 'भोगी' असे म्हणतात. तो आनंदाचा आणि उपभोगाचा सण अशी लोकधारणा आहे. त्या दिवशी घर आणि आजूबाजूचा परिसर...
गंजिफा हा पत्त्यांच्या साह्याने खेळला जाणारा खेळ. सावंतवाडीत त्या खेळाची परंपरा तीन शतकांहून जुनी असल्याचे आढळते. तो राजेरजवाड्यांच्या काळात मनोरंजनाचे साधन म्हणून खेळला जात...
कोकण हे देवभूमी म्हणून मान्यता पावले आहे. त्याची निर्मिती भगवान परशुरामाने केली अशी लोकांची दृढ धारणा आहे. तेथे पावलोपावली विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी अनेक...