_Diwali_Aani_Karunamay_Sanskriti_1.jpg

दिवाळी आणि करुणरम्य संस्कृती

तमाम महाराष्ट्रातील परस्परविरोधी (आणि परस्पर पूरकही!) विचारांच्या लोकांचे विराट सांस्कृतिक संमेलन जर कोठे पाहण्यास मिळत असेल तर ते फक्त मराठी दिवाळी अंकांमध्ये! साहित्य हे...
_GONIDA_1.jpg

गोनीदांनाही विकायला काढले काय?

मराठी टीव्ही मालिकांनी मराठी श्रोतृजनांवर, विशेषत: प्रौढ वर्गावर मोहिनी घातली आहे. त्यामुळे मालिकेसाठी आकर्षक, तोंडात बसेल- मनात राहील असे टायटल साँग बनवणे हे गीतलेखकांसाठी...
_Talaq_1.jpg

अजूनही तलाकची टांगती तलवार

'तलाक-ए-बिद्दत' ही प्रथा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे अवैध ठरली आहे. 'तलाक' हा शब्द एका दमात तीन वेळा उच्चारून पत्नीला तलाक देण्याच्या अनिष्‍ट प्रथेवर बंदी...
carasole

आॅलिंपिक खेळाडू हे सैनिकच!

0
ऑलिंपिक क्रीडास्पर्धा दर चार वर्षांनी होतात. स्पर्धा संपली, की भारतात post olympic hysteria सुरू होतो. रिवोद जानीरो येथे २९१६ च्या स्पर्धा संपल्यानंतर तोच अनुभव...
carasole

श्वासातही जाणवते जे.एन.यु.

मधुराने लिहिल्या आहेत त्या सर्व गोष्टी सत्यच आहेत. मधुरा दहा वर्षांपूर्वी ‘जे.एन.यु.’त होती. मी तिच्या कितीतरी आधी पास आऊट झाले. मी ‘जे.एन.यु.’मध्ये राहत होते,...
carasole

आत्मनाश आणि धर्म

दयामरण म्हणजे जी व्यक्ती; तिला असलेल्या असाध्य रोगामुळे जगणे अशक्य झाले आहे, तिला जिवंत ठेवणे म्हणजे तिचे स्वत:चेच हाल होत राहणे आहे. अशा व्यक्तीस,...
_ramshej_1

साडे पाच वर्षे निकराची झुंज देणारा रामशेज किल्ला (Ramshej Fort)

8
रामशेज किल्ला नाशिकजवळ दिंडोरीपासून दहा मैलाच्या अंतरावर आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी त्‍यांच्‍या कारकिर्दीत हा किल्‍ला सतत साडेपाच वर्षे (पासष्‍ट महिने) मोगलांशी झुंजत ठेवला....

अशी असावी शाळा!

6
शिक्षण व शाळा कशा असाव्यात याबाबत निर्णय करण्याचा अधिकार कोणाचा? सध्या, तो अधिकार विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना नाही. तो शिक्षक-शाळांचे चालक-शिक्षणतज्ज्ञ व शिक्षण खात्यातील...
_Harihar_Kumbhojkar_1

भ्रष्टाचार निर्मुलन, सेक्युल्यॅरिझम आणि गांधीजी

महात्मा गांधी यांच्यासारख्या युगपुरुषाविषयी सर्वसामान्य माणसाला वाटणाऱ्या आदराचे आणि प्रेमाचे रूपांतर श्रद्धा आणि भक्ती यांत होणे हे नैसर्गिक आहे. पण अशी श्रद्धा-भक्ती बऱ्याचदा चिकित्सक...
carasole

ओरायन – टिळकांचा कुतूहलजनक ग्रंथ

11
प्लेगचे कारण घेऊन पुण्याच्या कमिशनरांनी काही पाचपोच न ठेवता लोकांच्या घरात शिरून लोकांचा छळ आरंभला होता तेव्हा "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा अग्रलेख...