जैतापूर की चिखलापूर ?
जैतापूर आंदोलनाला सोमवार 18 एप्रिल रोजी हिंसक वळण लागले. त्याच रात्री ‘आयबीएन लोकमत’ या वृत्तवाहिनीवर जैतापूरविषयीचा तपशीलवार रिपोर्ट दाखवण्यात आला. यावेळी शिवसेना नेत्या...
जैतापूर हिंसेची जबाबदारी शासनाची की शिवसेनेची?
जैतापूर आंदोलनात शिवसेनेने पूर्ण ताकदीनिशी उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. या घटनेची जबाबदारी शासनाची की शिवसेनेची?...
सत्याग्रही आणि मिडीया एकत्र पुढे जाऊ शकत नाहीत का?
अण्णा हजारे अजूनही आपल्या विचार विश्वात व्यापलेले आहेत. उपोषणाच्या घटनेनंतर सत्याग्रहाच्या संकल्पनेवर जी चर्चा घडली, ती पाहून सत्याग्रहाची कल्पना आणि शास्त्र काळानुरूप बदलत...
गांगलांच्या विधानाचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध विचारवंत पत्रकार दिनकर गांगल यांच्या अध्यक्षीय भाषणाचा गोषवारा दिनांक 15 एप्रिल 2011 च्या लोकसत्तेत देण्यात आला...
तरूणाईला आवाहन – राहुलप्रणीत की हजारेप्रणीत?
राहुल गांधीने देशात वृद्ध विरूद्ध तरूण असे काहीसे चित्र उभे केले आहे. राहुलचे देशातील तरूणांना आवाहन असे, की तुम्ही राजकारणात सामिल होवून कॉंग्रेसला...
लोकपाल विधेयकाबद्दल नकारात्मक सूर आततायी
प्रस्तावीत लोकपाल विधेयकाबद्दल सध्या अनेक ठिकाणांहून नकारात्मक सूर ऐकू येत आहे. ही गोष्ट म्हणजे, एखादे मूल जन्माला यावे आणि त्याच्या जन्मामुळे आता अनेक वाईट...
परस्परांबद्दलचा अविश्वास ही घातक परिस्थिती
देशात नुकत्याच घडलेल्या राजकीय घडामोडींचा विचार करता कुणाचाच कुणावर विश्वास नसल्याचे दिसून येते. नरेन्द्र मोदी, अण्णा हजारे, सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंह, असे...
सचिन तेंडूलकरला भारतरत्न
सचिन तेंडूलकरला भारतरत्न देण़्यामध़्ये काही अडचणी येत आहेत. ज्या क्षेत्रांमध्ये काम केलेल्या व्यक्तींना भारतरत्न देण्यात, त्यामध़्ये क्रीडा क्षेत्राचा समावेश नाही. क्रीडा क्षेत्रात कार्यरत...
लोकपाल समितीच्या कामाचे ब्रॉडकास्टींग
लोकपाल समितीच्या कामाचे ब्रॉडकास्टींग होणे ही फारच चांगली बाब आहे. यामुळे आतापर्यंत सर्वसामान्य जनतेला ज्या गोष्टी प्रत्यक्ष पाहता येत नव्हता त्या समजणे शक्य...
विद्यार्थ्यांना मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे वागवू नये
महाविद्यालयात कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांची योग्य पडताळणी केल्यानंतर त्यांना परिक्षेत बसू देण्याचा निर्णय दिला जाईल, हे महाराष्ट्र टाईम्सच्या दिनांक 6 एप्रिल...