माणसाच्या आयुष्याचा बाजार करणं थांबवा

       सत्‍य साईबाबांच्‍या मृत्‍यूनंतर त्‍यांच्‍या निधनाचे वृत्‍त देताना ते भोंदू होते का? त्‍यांच्‍यावर कोणकोणते आरोप झाले, त्‍यांच्याबद्दल कोणकोणते वाद होते, हे सगळं उकरून काढण्‍यात...

सत्य साईबाबांच्या निधनाच्या वृत्ताला अवास्तव महत्व

सत्‍य साईबाबांच्‍या निधनाचे वृत्‍त आज सगळ्या वर्तमानपत्रांमध्‍ये प्रसिद्ध झाले. मात्र त्‍याला अवास्‍तव महत्‍त्‍व देण्‍यात आले आहे, असे वाटते. वर्तमानपत्रांमध्‍ये साईबाबांवरील पुस्‍तकाचे उतारेच्‍या उतारे देण्‍यात...

सगळ्या मराठी शाळा आठवीपर्यंत का नाहीत?

एप्रिल 2010 पासून शासनाकडून लागू करण्‍यात आलेल्‍या शिक्षण विषयक कायद्यानुसार महाराष्‍ट्रातील सर्व मुलांच्‍या आठवीपर्यंतच्‍या शिक्षणची सोय शासनाकडून करण्‍यात येणार आहे. मात्र सरकारच्‍या या निर्णयातला...

मराठी साहित्यांत गुप्त्हेरकथांचा ओघ आटलेला

दिनांक 22 एप्रिल 2011 च्‍या लोकसत्‍तेतील ‘व्‍यक्‍तीवेध’ या सदरात ‘इजहार अशर’ या उर्दूतील गुप्‍तहेर कथालेखकाची अतिशय रोचक माहिती देण्‍यात आली आहे. त्‍यांचे अलिकडेच निधन...

खाणकामगारांची चिंता शासनाला, ना खाणमालकांना!

     ‘समता’ नावाच्या संस्थेकडून देशातील 8 राज्यांमधील विविध खाणी, तेथील खाणकामगार, स्त्रीया आणि त्याची मुले यांचा नुकताच अभ्यास करण्यात आला. यातून हाती आलेले निष्कर्ष...

भ्रष्टाचाराविरूध्द बोलणा-यांकडे नैतिक पायाचा अभाव

राजकारणात नैतिकतेचा सुप्त प्रवाह असावा लागतो. सध्या तो नष्ट होत चाललेला दिसतो. अशा वेळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी हजारेंच्या आंदोलनाला पत्राद्वारे जो पाठिंबा दिला...

निलारजेपणाचा कळस

     जैतापूरचे आंदोलन पेटलेले असताना शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे कान्हा अभयारण्यात सफारीला गेले होते. यावर अनेक पक्ष आणि प्रसारमाध्यमांकडून टिकेची झोड उठवण्यात आली. याला...

आता अण्णा काय करणार?

     अण्‍णा हजारेंनी आग्रह धरलेल्‍या जनलोकपाल विधेयकाच्‍या समितीवर ज्‍येष्‍ठ कायदेतज्ञ पितापुत्र शांतीभूषण आणि प्रशांतभूषण यांची नियुक्‍ती करण्‍यात आली. या दोघांची नियुक्‍ती व्‍हावी असे अण्‍णा...

माध्यमांनी सकारात्मकतेला अधिक वाव द्यावा

       सिद्धार्थ मुखर्जी यांना पुलित्‍झर पुरस्‍कार मिळणे, ही फार चांगली बाब आहे. भारतामध्‍ये वेगवेगळ्या विषयात तज्ञ असलेल्‍या अनेक व्‍यक्‍ती आहेत आणि त्‍यांनाही अशा त-हेचे...

सरकारने नखं बाहेर काढली

     लोकपाल विधेयकावरून सरकारची कोंडी करणा-या हजारेंना नामोहरम करण्‍़याचा सरकारचा प्रयत्‍न आता स्‍पष्‍ट दिसून येत आहे. अण्‍णा हजारेंची लोकांच्‍या मनातील प्रतिमा ही चांगली आहे....