-heading

अंबाजोगाईतील पुस्तक चळवळ

बीड जिल्ह्याच्या  अंबाजोगाईमधील ‘अनुराग पुस्तकालय’ हे केवळ पुस्तकाचे दालन नाही, तर विविधांगी वाचणास प्रेरणा देऊ पाहणारे ठिकाण आहे. अभिजीत जोंधळे यांचे कुटुंब तेथेच...

हिंगोली

हिंगोली हा महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील जिल्हा आहे. परभणी ह्या जिल्ह्यातून विभागून १ मे १९९९ रोजी हिंगोली हा स्वतंत्र जिल्हा तयार झाला आहे. हिंगोली हा त्यापूर्वी...
-heading

कयाधू नदीकाठावर निसर्ग बहरला

हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीच्या काठावरील तीनशेसतरा हेक्टर जमीन कुरणक्षेत्र म्हणून संरक्षित केली गेली आहे. ते जवळ जवळ बारा गावे व त्यांतील लोक यांच्या प्रयत्नातून...
-heading

मी कराडची होऊन गेले – सुलभा ब्रम्हनाळकर

‘डॉक्टर म्हणून जगताना-जगवताना’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात आदिती परांजपे-दामले यांनी सुलभा ब्रम्हनाळकर यांची घेतलेली मुलाखत त्यातील काही भाग. अदिती : मी तुमच्या वाचकांच्या...
-heading

शेणींचा करूड

गावाकडील बाया दसरा झाला, की शेणाच्या गवऱ्या थापण्यास घेतात. गुरेढोरे शेतात बांधण्यासही त्या दिवसांत सुरुवात होते. काहीजण गुरांचे, गाई-म्हशींचे शेण काढताना गवऱ्यांसाठी शेण एका...
-pradip-mohite

महाराष्ट्र : भविष्यातील अंधार भेडसावतो!

महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्राच्या स्थापनेला 2019 मध्ये साठ वर्षें पूर्ण झाली. त्या निमित्ताने सामाजिक, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रांतील अभ्यासकांशी चर्चा...
-sahitya-

चंद्रपुर येथील इतिहासलेखक दत्ता तन्नीरवार (Datta Tannirwar)

दत्ता तन्नीरवार हे अपघातानेच इतिहासाचे लेखक झाले. त्यांचे शिक्षण फारसे नाही, पण प्रेरणेतून निर्माण झालेली आवड त्यांना लेखनप्रवृत्त करती झाली. त्यांनी एक-दोन नव्हे तर...

…अन्यथा मराठवाड्याचे वाळवंट होईल?

मराठवाडा हा विभाग गोदावरी नदी व तिच्या उपनद्या यांच्या खोऱ्यात मोडतो. मराठवाड्याच्या हक्काचे त्या खोऱ्यातील पाणी उर्वरित महाराष्ट्राच्या वर्चस्ववादी वृत्तीने व विदर्भाच्या राजकारणाने...

बुलडाणा येथील सैलानी : दशा आणि दिशा

सैलानी दर्गा बुलडाण्यात आहे. माझे सासर आणि माहेर, दोन्ही सैलानी दर्ग्याच्या दोन बाजूंला आहेत, परंतु बऱ्याच लांबवर. त्यामुळे मी लहानपणापासून सैलानी बाबांविषयी  अंधुकसे ऐकलेले....

डॅा. रखमाबाई – भारतातील वैद्यकीय सेवेच्या पहिल्या मानकरी (Dr. Rakhmabai)

आनंदीबाई जोशी (31 मार्च 1865 - 26 फेब्रुवारी 1887) या आधुनिक वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या पहिल्या भारतीय महिला. पण त्यांचा मृत्यू परदेशातून शिकून आल्यावर लगेच...