गझलमधील दार्शनिकता महत्त्वाची!
कवितेला मराठीमध्ये गेल्या तीन-चार दशकांत खूपच मोठा बहर आला आहे. कवितेचे रूपही आत्मनिष्ठेकडून समाजनिष्ठेकडे वळले आहे. त्यामुळे मंचीय कविता नावाचा नवा प्रकार उदयास येऊन...
निसर्गजाणीव देणारी संभाषिते
'कुतूहलापोटी' असे सार्थ शीर्षक असलेले अनिल अवचट यांचे अडतिसावे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. 'कुतूहलापोटी'मध्ये कुतूहल आहे ते मुख्यत्वे चराचर सृष्टीच्या गोष्टींविषयी. त्या लेखनात प्राणी,...
१८५७ चा उठाव – ब्रिटिश रोजनिशीतील झलक
ग्रेट ब्रिटनच्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या कारभाराविरुद्ध भारतात अंसतोष उफाळला; तो दिवस 10 मे 1857. पहिला उठाव मीरत येथे झाला आणि भडका उत्तर हिंदुस्थानात सर्वत्र...
गांधी नावाचे गूढ, शंभर वर्षांपूर्वीदेखील
महात्मा गांधींच्या मृत्यूला सत्तर वर्षें झाली. म्हणजे त्यांना पाहू न शकलेल्या दोन पिढ्या होऊन गेल्या. गांधी नावाचे गूढ किंवा गांधी नावाचे गारुड अजून कायम...
जुने तेच नवे
केशवसुत ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका’ असे फार वर्षांपूर्वी म्हणून गेले. पण मुळात जुने म्हणजे काय? आणि नवे म्हणजे काय? संदिग्धच...
राँग थिअरी
आपण आणि आपल्या आजुबाजूचा जगरूपी पसारा याविषयी विचार करणे ही माणसाच्या आवडीची गोष्ट. लहान मूलसुद्धा स्वत:साठी त्याच्या परीने तसा विचार करत असते. अजमावत असते,...
तरुण आणि साहित्य संमेलन
‘साहित्यकलांचा जमाना हरवत आहे’ हे खरेच आहे. या वर्षीच्या बदललेल्या निवड प्रक्रियेमुळे आणि त्यातून झालेल्या सुयोग्य निवडीमुळे चिखलात रुतून बसलेला पाणघोडा किंचितसा हलला हे...
जांभेकरांच्या जगभर पसरलेल्या हिरव्या वास्तू
सभोवतालच्या निर्गुण, निराकार, अव्यक्त पोकळीला अर्थपूर्ण करते ती वास्तुकला! प्रत्येक वास्तू हे एक सांस्कृतिक विधान असते. कलावंत त्याच्या विचारानुसार कलेचा उपयोग पोट भरण्यासाठी की...
मराठीच्या नावाने ‘टाहो’ची गरज नाही
'मराठी भाषा दिन' जवळ आला, की मराठी भाषेच्या नावाने उदोउदो करणं किंवा गळे काढणं सुरू होतं. त्यानिमित्तानं इंग्रजीचं मराठी भाषेवर होणारं आक्रमण, मराठीला समाजमानसात...
मराठा समाजाचा आक्रोश मराठी साहित्याला का ऐकू येत नाही?
मराठी साहित्याची सदाशिवपेठी म्हणून कठोर समीक्षा झाली. ती कोंडी दलित साहित्याने फोडली. मागोमाग ग्रामीण साहित्याचा प्रवाह खळाळता झाला. पुढे भटक्या-विमुक्तांनी एल्गार पुकारला. आदिवासी लेखकांनी...