_DharmaPatilchi_Shokantika_1.jpg

धर्मा पाटीलची शोकांतिका

1
धर्मा पाटील या शेतक-याने विष पिऊन आत्महत्या केली, ती सुद्धा मंत्रालयात! मी ती बातमी कळल्यापासून अस्वस्थ आहे. मी सर्व व्यवहार करत आहे, पण बेचैन...
_SamarthaBarata_VicharAaniKruti_1.jpg

समर्थ भारत – विचार आणि कृती

भावी काळातील भारतीयांची प्रत्येक कृती, ही गोरगरीब, पीडित, शोषित, मागे राहिलेले अशांची प्रगती साधणारी... त्यांचे अश्रू पुसणारी असली पाहिजे, तरच ‘ग्रामराज्या’च्या म्हणजेच ग्रामीण विकासाच्या...
_BhartiySanvidhanacha_Prawas_1.jpg

भारतीय संविधानाचा प्रवास

भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 पासून देशाला लागू झाले. त्या अगोदर ते संसदेत (कायदेमंडळात) 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले गेले. मात्र त्याचा प्रवास त्या...
_Moksha_Dnyandevteshi_1.jpg

मोक्ष –ज्ञानदेवतेशी एकतानता!

0
संगणकावर आंतरजाल म्हणजे इंटरनेट अवतरले ते सुमारे वीस वर्षांपूर्वी. मुंबईतील नेहरू सेंटरने त्याच सुमाराला त्या संबंधीचे एक प्रदर्शन भरवले होते. ती सारी दुनिया नवीच...
_DSK_VishvachiPadzad_1.jpg

डीएसके विश्वाची पडझड: ग्लोबल सेतूचा दिलासा

0
‘डीएसके विश्वा’मध्ये झालेला भूकंप हा एकूणच मराठी मनाला हादरा देणारा ठरला आहे. त्यांच्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने एक हजार रुपये जमा करून त्यांना पन्नास कोटी...
_Purushottam_Karhade_2.jpg

अध्यात्म आणि धर्म

1
(पुरूषोत्तम क-हाडे यांनी दिनकर गांगल यांच्या ‘अध्यात्म’ लेखावर घेतलेले आक्षेप व गांगल यांनी केलेले त्याचे निराकरण) दिनकर गांगल यांचा अध्यात्म हा लेख वाचला. मी भगवद्गीता...
_SahityaSamelanAdhyaksha_NanyachiDusriBaju_1.jpg

साहित्य संमेलनांचे अध्यक्ष – नाण्याची दुसरी बाजू

नामवंत लेखकांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून दूर का ठेवले जाते? यावर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया दिसून येतात. पहिला वर्गाचे मत साहित्य संस्थांच्या राजकारणातून...
_Manav_Mukti_1.jpg

मानवमुक्ती

मानवी जीवनात गेल्या हजार वर्षांत प्रगती झाली त्यापेक्षा जास्त गेल्या शंभर वर्षांत घडून आली; गेल्या शंभर वर्षांत जेवढी प्रगती झाली त्यापेक्षा जास्त गेल्या दशकभरात...

अध्यात्म

महात्मा गांधी यांच्या तोंडचे एक वाक्य मला फार मोह घालते. म्हणे, ते ब्रिटिशांना उद्देशून असे म्हणाले होते, की ‘तुम्ही कोण मला स्वातंत्र्य देणारे? मी...
Think Maharashtra ALFA Image_0.png

ज्ञानोत्सुक महाराष्ट्र!

कवी सतीश काळसेकर ‘वाचणा-याची रोजनिशी’ नावाचे सदर ‘आपले वाङ्मयवृत्त’ या मासिकात लिहीत असतात. त्यामध्ये पुस्तकांची, लेखनाची ताजी वाचनीय उदाहरणे मिळतात. त्यातून मल्टिमीडियाच्या सध्याच्या युगात...