भावी काळातील भारतीयांची प्रत्येक कृती, ही गोरगरीब, पीडित, शोषित, मागे राहिलेले अशांची प्रगती साधणारी... त्यांचे अश्रू पुसणारी असली पाहिजे, तरच ‘ग्रामराज्या’च्या म्हणजेच ग्रामीण विकासाच्या...
भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 पासून देशाला लागू झाले. त्या अगोदर ते संसदेत (कायदेमंडळात) 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले गेले. मात्र त्याचा प्रवास त्या...
संगणकावर आंतरजाल म्हणजे इंटरनेट अवतरले ते सुमारे वीस वर्षांपूर्वी. मुंबईतील नेहरू सेंटरने त्याच सुमाराला त्या संबंधीचे एक प्रदर्शन भरवले होते. ती सारी दुनिया नवीच...
‘डीएसके विश्वा’मध्ये झालेला भूकंप हा एकूणच मराठी मनाला हादरा देणारा ठरला आहे. त्यांच्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने एक हजार रुपये जमा करून त्यांना पन्नास कोटी...
(पुरूषोत्तम क-हाडे यांनी दिनकर गांगल यांच्या ‘अध्यात्म’ लेखावर घेतलेले आक्षेप व गांगल यांनी केलेले त्याचे निराकरण)
दिनकर गांगल यांचा अध्यात्म हा लेख वाचला. मी भगवद्गीता...
नामवंत लेखकांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून दूर का ठेवले जाते? यावर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया दिसून येतात. पहिला वर्गाचे मत साहित्य संस्थांच्या राजकारणातून...
मानवी जीवनात गेल्या हजार वर्षांत प्रगती झाली त्यापेक्षा जास्त गेल्या शंभर वर्षांत घडून आली; गेल्या शंभर वर्षांत जेवढी प्रगती झाली त्यापेक्षा जास्त गेल्या दशकभरात...
कवी सतीश काळसेकर ‘वाचणा-याची रोजनिशी’ नावाचे सदर ‘आपले वाङ्मयवृत्त’ या मासिकात लिहीत असतात. त्यामध्ये पुस्तकांची, लेखनाची ताजी वाचनीय उदाहरणे मिळतात. त्यातून मल्टिमीडियाच्या सध्याच्या युगात...