अरुणा ढेरे – साहित्यातील सर्वंकष जाणिवांना स्पर्श

यवतमाळ येथील व्यासपीठावर आश्वासक गोष्ट घडली; ती म्हणजे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली अरुणा ढेरे यांची निवड आणि त्यांचे विचक्षण, व्यासंगी, अभिजात भाषण! त्यांनी साधलेला...
_Aruna_Dhere_1_0.jpg

अरुणा ढेरे यांचे चुकले काय?

2
झकास जमत आलेले साहित्य संमेलन अभिजात परंपरेत पार पडणार असे वाटत असताना शेवटच्या आठवड्यात बिनसले. राज ठाकरे यांच्या नकळत त्यांच्या चेल्याने ठिणगी टाकली आणि...
_Usdar_Aandolan_1.jpg

राजू शेट्टी, तुम्हीसुद्धा?

0
ऊसदर आंदोलनाचे नाटक ऊस परिषद सालाबादप्रमाणे 2018 सालीही जयसिंगपूरला झाली. खासदार राजू शेट्टी यांनी नेहमीप्रमाणे वाढीव ऊसदराची मागणी केली; त्यासाठी साखर कारखाने काही दिवस बंद...

साहित्यसृष्टीतील महाभारत : वास्तव आणि अपेक्षा

मराठी साहित्याला ज्ञानोबा, तुकोबा यांच्यासारख्यांची समत्व आणि ममत्व जोपासणारी थोर परंपरा आहे. संत साहित्याच्या कुशीतूनच मराठी साहित्याला धुमारे फुटले आणि वेळोवेळी अनेक प्रवाह तयार...
_lekichi_maitrin_hotana_1.jpg

लेकीची मैत्रीण होताना…

पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीतील पौरोहित्य विभागाच्या प्रमुख आर्या जोशी यांनी व त्यांच्या पतीने त्यांच्या मुलीस वेगळ्या पद्धतीने वाढवण्याचे व शिकवण्याचे ठरवले. त्याची त्यांनी सांगितलेली ही गोष्ट....
_chitrakalet_maharashtra_1.jpg

चित्रकलेत महाराष्ट्र मागास!

‘चतुरंग’ संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभ दरवर्षी डिसेंबरमध्ये होतो. जीवनगौरव लोकांच्या देणग्यांतून करावा ही कल्पना त्यांची. तो पुरस्कार पाच हजार लोकांनी प्रत्येकी दोन-पाच हजार रुपये देऊन जमा झालेल्या रकमेतून दिला जातो. त्यामुळे त्याचे आगळे महत्त्व. शिवाय ‘जीवनगौरव’ या ‘टायटल’चे पेटंटदेखील ‘चतुरंग’कडे आहे. पण तो शब्द सध्या सर्रास सर्वत्र वापरला जातो. ‘चतुरंग’चा यंदाचा अठ्ठाविसावा पुरस्कार भारतीय कीर्तीचे व्यक्तिचित्रकार सुहास बहुळकर यांना दिला गेला. त्यावेळी ते महाराष्ट्रात चित्रकलेची उपेक्षा होते याबद्दल तिडिकेने बोलले. त्यांच्या भाषणातील हे उतारे...
_VIjay_Tendulkar_Screenplay_1.jpg

तेंडुलकर यांच्या पटकथा लेखनाची उपेक्षा झाली!

नाटकवेड्या महाराष्ट्राने आणि तेंडुलकरप्रेमी नाटकवाल्यांनीही विजय तेंडुलकर यांचे चित्रपटलेखन कधी गांभीर्याने लक्षात घेतले नाही. महाराष्ट्रानेच जर तेंडुलकर यांच्या चित्रपटकथालेखनाची दखल घेतली नाही तर उर्वरित...
_Kumbhamela_2019_carasole

कुंभमेळा २०१९ – सावधान, गंगे!

0
श्रद्धाळू लोक स्वतःला पवित्र करण्याचा प्रयत्न नदीत स्नान करून साधतात. कुंभमेळ्यात तर करोडो लोक नदीत बुडी मारतात. सहा वर्षांच्या अंतराने अर्ध कुंभमेळा हा प्रयाग (अलाहबाद), हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन येथे नदीच्या काठी आळीपाळीने भरवण्यात येतो. कुंभमेळ्यात पापे धुऊन निघतात व मोक्ष प्राप्ती होते अशी लोकांची श्रद्धा आहे. त्याच चार ठिकाणी बारा वर्षांनंतर पूर्ण कुंभ भरवला जातो. एकशेचव्वेचाळीस वर्षांनी महाकुंभ आयोजित केला जातो...
_Zot_CHalishi_1.jpg

झोत पुस्तकाची चाळिशी : शिळ्या कढीला ऊत!

0
मी रावसाहेब कसबे यांच्या ‘झोत’ या पुस्तकातील प्रतिपादनाचा प्रतिवाद करणारे ‘‘झोत’च्या निमित्ताने संघकार्याचा मागोवा” हे पुस्तक त्याच वेळी लिहिले होते. मी स्वतः त्या पुस्तकाच्या...
_Lokshahi_Nivadanuk_1.jpg

लोकशाही निवडणुका आणि विश्वासार्हता

1
पाच राज्यांतील विधिमंडळ निवडणुकांचे निकाल 11 डिसेंबरला जाहीर झाले. मतदारांनी कौल अपेक्षेप्रमाणे वेगळ्या दिशेने दिला. ती मात्रा भाजपसाठी थोडी जादा कडक आहे, परंतु देशातील...