मधु मंगेश कर्णिक : रिता न होणारा मधुघट
कोकणातील 'करुळ' या खेड्यात जन्मलेल्या आणि आपल्या कार्यकर्तृत्वाचा झेंडा अवघ्या महाराष्ट्रात नव्हे तर थेट दिल्लीपर्यंत फडकावणा-या मधु मंगेश यांची जीवनकहाणी रोचक, रंजक आणि स्नेहाची...
सांगोल्याच्या साहित्यात परिवर्तनाच्या खुणा
सांगोला तालुक्यातील कवी, कथाकार, साहित्यिक यांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्याकरता मंच उपलब्ध करून देण्यासाठी परिवर्तन साहित्य, सांस्कृतिक परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांना आरंभ झाला....
समृद्धी रणदिवे – वंडर गर्ल
धर्नुविद्या, काव्य, वक्तृत्व आणि बरंच काही...
समृद्धी हरिदास रणदिवे! धनुर्विद्येतील राष्ट्रीय रौप्यपदक वयाच्या अकराव्या वर्षी मिळवणारी समृद्धी ही एकमेव खेळाडू असेल! समृद्धी म्हणजे चैतन्य आहे....
सुहास मस्केची लावणी चहाच्या ठेल्यावर
सुहास मस्के यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा गावचा. त्यांचे वडील संभाजी तहसीलदार कार्यालयात लिपीक म्हणून काम करत, तर आई गृहिणी. सुहास यांना दोन भाऊ...
फ्रान्सिस दिब्रिटो यांचा सृजनाचा मळा
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी निसर्गातून मिळालेला अनुभव संवेदनशील मनाने घेतला व त्यातून त्यांचा ‘सृजनाचा मळा’ फुलवला. ‘सृजनाचा मळा’ हा त्यांचा ललित लेखसंग्रह आहे. त्यात...
मराठीतील न्याय
न्याय म्हणजे तर्कशास्त्र किंवा पद्धत. न्याय संस्कृत भाषेतून मराठीत आले आहेत. यासाठी आधार म्हणून कै. वा.गो. आपटे यांच्या ‘मराठी शब्दरत्नाकर’ या पुस्तकाचा उपयोग केला आहे...
अरुण साधू – स्थित्यंतराच्या युगाचा लेखक
अरुण साधू स्वत:मध्ये हरवलेला असतो याबद्दल आम्हा मित्रमंडळींत कुतूहल असे. त्याविषयी गप्पागोष्टी होत- कधी गंमतदेखील केली जाई. मग त्यातून किस्से घडत. साधू ते सारे...
श्यामची आई
महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांवर संस्कार करणारे पुस्तक ‘श्यामची आई’! त्या पुस्तकाबद्दल लिहिताना पुस्तकाचे लेखक साने गुरुजी यांचे उद्गार प्रथम आठवतात. पुस्तक प्रकाशित होत असताना त्यांनी...
आठवणीतील पाऊले – दिशादर्शी साठवणी
मो.शि. (उर्फ बापुसाहेब) रेगे यांच्या (‘आठवणीतील पाऊले’) या पुस्तकात त्यांनी वयाच्या परिपक्व थांब्यावर गतकाळच्या आठवणी जागवल्या आहेत. या आहेत आठवणी, सुजन मनानं जागवलेल्या.
आठवणींचे केंद्रबिंदू...
माझी कहाणी- पार्वतीबाई आठवले
स्त्रियांची आत्मचरित्रे, आत्मकथने मराठीत बरीच आहेत. लक्ष्मीबाई टिळकांची ‘स्मृतिचित्रे’, रमाबाई रानडे यांचे ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’, सुनीताबाई देशपांडे यांचे ‘आहे मनोहर तरी’ अशी काही...