दादासाहेब तोरणे : आद्य चित्रपटकर्ते (Dadasaheb Torne)
भारतीय चित्रपटाचे जनक कोण? दादासाहेब फाळके, की दादासाहेब तोरणे असा छोटासा वाद महाराष्ट्रात एकेकाळी होऊन गेला. तो मान मात्र दादासाहेब फाळके यांना दिला गेला. भारताचा पहिला चित्रपट दादासाहेब फाळके यांचा 1913 मधील ‘राजा हरिश्चंद्र’ हा मानला जातो.
गायिका-नटी अमीरबाई कर्नाटकी
अमीरबाई कर्नाटकी यांचे चरित्र रहिमत तरीकेरी यांनी कन्नड भाषेत लिहिले. त्यांनी चरित्र-लेखनाच्या निमित्ताने केलेल्या संशोधनाचा आणि इतर चरित्रात्मक गोष्टींचा रंजक आढावा एका कन्नड लेखात...
लेखक-दिग्दर्शक – अभिजित झुंजारराव
अभिनेता म्हणून मिळालेल्या प्लॅटफॉर्मचा आदर करून नाट्य दिग्दर्शन व अभिनय... या दोन्ही प्रकारच्या कलाविष्कारातून गगनी उंच झेपावताना पाय जमिनीवर घट्ट रोवून उभे असलेले अभिजित...
नाशिकरोडची लोकनाट्य-मेळा संस्कृती
नाशिकरोड हे नाशिकचे उपनगर. मध्य रेल्वेचे नाशिकला जाण्यासाठी रेल्वेस्टेशन. इंग्रजांच्या काळात ‘इंडिया सिक्युरिटी प्रेस’ आणि ‘करन्सी नोट प्रेस’ नाशिकमध्ये सुरू झाल्याने तेथील कामगारांमुळे वस्ती...
मुजरा शाहिराला – विठ्ठल उमप यांना!
शाहीर विठ्ठल उमप यांना ‘संगीत नाटक अकादमी’चा पुरस्कार मिळाला तेव्हा आमच्या बिरादरीतील माणसाला पुरस्कार मिळाल्यामुळे विशेष आनंद झाला होता, तो अजून आठवतो. ‘संगीत नाटक...
असे चित्रपट, अशा आठवणी
सासवडचे संजय दिनकर कुलकर्णी. त्यांचे ‘असे चित्रपट अशा आठवणी’ हे छोटेखानी पुस्तक प्रसिध्द झाले आहे. मराठी चित्रपटांच्या ‘ब्लॅक अॅण्ड व्हाइट’ जमान्यातील लक्षणीय चित्रपट निर्मितीच्या...
दीपाली काळे – बालनाट्याची एकतीस वर्ष
नाटक म्हणजे मराठी माणसाचे वेड. नाटकाचे संस्कार झाले की प्रतिभाविष्काराची अनेक दारे उघडी होतात. त्यातून मग नाट्यस्पर्धेतील सहभाग, नाट्यसंस्था ह्यांची चळवळच सुरू होते! 'श्रीकला...
रुपवेध – जाणिवेतून नेणिवेपर्यंतचं नाट्य
डॉक्टर श्रीराम लागू यांनी रंगभूमीवर साकारलेल्या भूमिका - त्या रंगवताना त्या भूमिकांमागचा त्यांचा सर्वांगीण विचार, त्यांचं ‘नाटक’ या माध्यमाबद्दलचं व अभिनयाबद्दलचं चिंतन आणि त्यांनी...
‘सखाराम बाइंडर’: वेगळा अन्वयार्थ
प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांचे ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक ही अभिजात कलाकृती आहे. म्हणूनच प्रत्येक पिढीला त्या नाटकाला हात घालण्याची इच्छा होते. त्यातील सखाराम...
बाबा डिके – पुरुषोत्तम इंदूरचे
बाबा या नावाने ओळखली जाणारी कोठलीही व्यक्ती ही सुमार असूच शकत नाही! बाबा सत्ता गाजवणारा, सगळ्यांशी प्रेमाचे संबंध ठेवूनही त्यांच्यावर धाक जमवणाराच असला पाहिजे....