महाराष्ट्र राज्य पाण्याच्या बाबतीत टंचाईग्रस्त आहे हा निष्कर्ष सह्याद्रीपुरता आणि तोही फक्त डोंगरमाथ्यांना लागू पडतो. तो इतर विभाग जसे कोकण, खानदेश, मराठवाडा, विदर्भ या...
विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्मदिन 2014 पासून ‘शेतकरी दिन’ म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. विठ्ठलराव विखे पाटील हे कृषी-औद्योगिक व सहकारी साखर कारखानदारीचे आद्य...
गेली सुमारे तीन दशके भारत देश उदारीकरण-खाजगीकरण-जागतिकीकरण ह्या संक्रमणातून जात आहे. ‘स्पर्धात्मकता’, ‘विदेशी गुंतवणूक’, ‘खाजगी क्षेत्राला प्राधान्य’ ही दैनंदिन व्यवहाराची परिभाषा बनली आहे. भारतीय...
नाशिक जिल्ह्यातील निफाडजवळील कोठुरे गावाचे जगन्नाथ खापरे हे द्राक्ष उत्पादन व त्यासाठी परकीय बाजारपेठ निर्माण करण्यासाठी मागील पंचेचाळीस वर्षांपासून झटत आहेत. त्यांनी त्यांच्या स्वत:च्या...
“कुलकर्णी, तुम्ही आमचा चाकणचा कारखाना बघायला या, तिथे आपण बोलू.” मी गेलो. सुभाष चुत्तर यांच्या कारखान्यात मुख्यत: Automobile Pressed Components बनवले जातात. धाड-धाड आवाज...
सचिन केळकरने वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी आयटी क्षेत्रातील मोठ्या हुद्द्याची आणि पगाराची नोकरी सोडली आणि तो डिजिटल मीडियात उतरला. त्याला त्या व्यवसायाची पार्श्वभूमी नव्हती. त्याने...
मेडशिंगी हे छोटेसे गाव सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यात अप्रुबा नदीच्या काठावर आहे. गाव सुसंस्कृत आहे. गावाला सांस्कृतिक आणि राजकीय वारसा लाभला आहे. कै. केशवराव...
सुधीर रत्नपारखी यांनी सोलापूरातील स्वतःच्या उद्योगाची सुरूवात एका रिक्षापासून केली. आज त्यांच्या दाराशी वीस बसचा ताफा उभा आहे. सोलापूरमध्ये 'स्कूल बस' ही कल्पना सर्वप्रथम...
मन, मनगट, मेंदू - तीन मकारांचा 'उत्कर्ष'!
'माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान' म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील सातत्याने दुष्काळी असणा-या सांगोला तालुक्यात महिलांनी उभी केलेली समाज परिवर्तनाची चळवळ....