Home Authors Posts by थिंक महाराष्ट्र

थिंक महाराष्ट्र

111 POSTS 3 COMMENTS

अफलातून भालचंद्र नेमाडे

प्रा. भालचंद्र नेमाडे हे एक अफलातून तर्‍हेवाईक व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे ख्यातकीर्त लेखक व तेवढेच मर्मग्राही समीक्षक म्हणून महाराष्ट्रातला सुजाण वाचक आदराने पाहतो. त्यांनी त्यांच्या 1962 साली प्रसिद्ध झालेल्या ‘कोसला’ कांदबरीपासून वेळोवेळी मराठी साहित्यविश्वात खळबळ उडवून दिलेली आहे...

ध्यानधारणा किंवा मेडिटेशन : वास्तव काय आहे?

‘ध्यानधारणा’ हा परवलीचा शब्द बनला आहे. प्रत्येक जण गतिमान आणि धकाधकीच्या जीवनात डोके थंड करण्यासाठी आणि ठेवण्यासाठी कसून प्रयत्न करत आहे. त्यासाठी ‘मेडिटेशन’ किंवा...
शुभदा चौकर

आधी पाया; मगच कळस!

     मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत याबाबत दुमत नाही. पण हे प्रयत्‍न नक्‍की कोणत्‍या मार्गाने करावेत? ज्‍या राज्‍यातील मुलांना तेथील राज्‍यभाषेतून,...

‘बालगंधर्व’ आणि ‘नटरंग’ (Balgandharva And Natrang)

- दिनकर गांगल      ‘बालगंधर्व’ चित्रपट लोकांना खूप आवडण्‍याचे एकमेव कारण सुबोध भावे हा आहे. ‘बालगंधर्व’ हे गेल्या शतकातले ‘फिनॉमिनॉन’ होते. तो भाव चित्रपटातून व्यक्त...

आम्‍ही धारावीला पोहोचलो!

- वसुमती धुरू      महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल ही त्‍या काळात आमची दैवते होती. त्यांतल्या त्यात एक पुढारी आम्हाला अगदी आपले व...

पाबळचा विज्ञानाश्रम

विकास आणि शिक्षण यांची यशस्वी सांगड  आपल्या प्रचलित शिक्षणपध्दतीच्या दुखण्यावर आणि त्यावरच्या रोगापेक्षा जालीम अशा उपाययोजनांवर चर्चा नेहमी होते. मूलगामी बदल व्हायला हवा यावर सर्वत्र...

कुटुंब रंगलंय नेत्रदानात!

मी वैयक्तिक पातळीवर १९८१च्या सुरुवातीस कल्पाक्कम, तमिळनाडू येथे नेत्रदान प्रचार-प्रसार कार्यास सुरुवात केली. आमच्या घरात कोणाला अंधत्व आले किंवा अंधत्व घेऊनच कोणी जन्माला आले म्हणून नाही. माझे...

सरकारने नखं बाहेर काढली

     लोकपाल विधेयकावरून सरकारची कोंडी करणा-या हजारेंना नामोहरम करण्‍़याचा सरकारचा प्रयत्‍न आता स्‍पष्‍ट दिसून येत आहे. अण्‍णा हजारेंची लोकांच्‍या मनातील प्रतिमा ही चांगली आहे....

कुटुंब रंगलंय नेत्रदानात !

मी वैयक्तिक पातळीवर १९८१च्या सुरुवातीस कल्पाक्कम,तमिळनाडू येथे नेत्रदान प्रचार-प्रसार कार्यास सुरुवात केली. आमच्या घरात कोणाला अंधत्व आले किंवा अंधत्व घेऊनच कोणी जन्माला आले म्हणून मी हे काम सुरू...

धान्यापासून मद्य…

महाराष्ट्राच्या राज्यशासनाने धान्यापासून मद्य बनवण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलातही आणला. धान्यापासून मद्य बनवण्यासाठी काही कारखान्यांना परवानेही देण्यात आले. या उपक्रमाला प्रोत्साहन मिळावं म्हणून...