2 POSTS
सुहास सरदेशमुख हे दैनिक ‘लोकसत्ता’चे औरंगाबाद येथे विशेष प्रतिनिधी म्हणून काम करतात. त्यांनी विविध वर्तमानपत्रांत काम केले आहे. त्यांनी विशेषत: पाणीटंचाई, दुष्काळ या विषयांवर वैशिष्टयपूर्ण लेखन केले, त्याची दखल विविध स्तरावर घेण्यात आली. त्यांना अनंत भालेराव स्मृती, वरुणराज भिडे आश्वासक पत्रकारिता आणि अन्यही पुरस्कार मिळाले आहेत. 94220 73033