Home Authors Posts by साहेबराव महाजन

साहेबराव महाजन

6 POSTS 0 COMMENTS
साहेबराव अर्जुन महाजन हे धरणगाव येथे ज्योतिबा फुले हायस्कूलमध्ये शिक्षक अठ्ठावीस वर्षे होते. त्यांचे मूळ गाव जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील कोळगाव हे आहे. ते तेरा वर्षांपासून नाशिक येथे वास्तव्यास असतात. त्यांचे लेखन ‘हंस’, ‘पारिजात’ या मासिकांतून व ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर प्रसिद्ध होत असते. जुन्या पुस्तकांचे वाचन, लेखन व गाणी ऐकणे हा त्यांचा विरंगुळा आहे.

धरणगाव – बाजार व संस्कृती यांनी उत्सव संपन्न ! (Dharangaon – can culture prevail...

धरणगाव हे शहरवजा गाव जळगाव जिल्ह्याच्या मूळ एरंडोल तालुक्यातील सर्वात मोठे गाव होय. ते मोठे असल्यामुळे, खरे तर, धरणगाव हेच तालुक्याचे गाव वाटे. त्याप्रमाणे एरंडोल तालुक्याचे विभाजन 2008 मध्ये होऊन स्वतंत्र धरणगाव तालुका अस्तित्वात आला. धरणगावची नगरपालिका 1867 मध्ये स्थापन झाली होती...
carasole

पिंपळगावची बगीचावजा स्‍मशानभूमी

गावोगावच्या स्मशानभूमीप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील लासलगावनजीक पिंपळगावची स्मशानभूमी आहे. मात्र तिच्या आजुबाजूचा परिसर स्थानिक लोकांसाठी रोज सकाळी- रात्री नैसर्गिक विधी उरकण्याचे निवांत ठिकाण बनून गेला...
carasole

आखाजी – शेतक-याचा सण

शेतक-यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा सण आहे, तो म्हणजे आखाजी. भारतीय परंपरेमध्ये दिवाळी हा सण सर्वात मोठा समजला जातो, तरी खेड्यांमध्ये तो प्रामुख्याने व्यापा-यांचा आहे....
carasole

आड – ग्रामीण जलस्रोत

खूप वर्षांनी गावाकडे गेलो होतो. उभ्या गल्लीतून मित्राच्या घराकडे चाललो होतो. मध्यावर आल्यावर मला एकदम चुकल्या चुकल्यासारखं वाटू लागलं. पायाखाली काही पडलं, राहून गेलं...
इर साजरा करताना भगत अंगात आल्याप्रमाणे नाचतो. इर साजरे करण्यासाठी तो गावक-यांचा मार्गदर्शक असतो.

इरवीर

श्रद्धेपायी केवढा खटाटोप! रात्रीची जेवणे सुरू होती. भावाच्या दोन नातवंडांमध्ये मारामारी झाली. पुतणीचा मुलगा अमोल आणि पुतण्याचा मुलगा विवेक. कारण काय, तर विवेकने अमोलची...
पोळ्यासाठी सजवण्यात आलेला बैल

आठवणीतला खानदेशी पोळा

जळगावातल्‍या भडगाव तालुक्‍यातलं कोळगाव हे माझं गाव. लहानपणी गावात पाळली जाणारी बैलगाडं गावाबाहेर नेण्याची प्रथा मी पाहिली आहे. कित्येक वर्षांपासून चालू असलेली ही प्रथा गावातल्या एका वजनदार माणसाच्या सोयीसाठी अचानक मोडली गेली. पोळ्याला कोणी कोणता बैल धरायचा यावरून आम्हा भावंडांमध्ये भांडणं होत. सर्वांना आधी पळणार्‍या बैलाला धरायला आवडे. कोणी म्हातार्‍या बैलाला धरायला तयार नसे. कोण कोणता बैल धरणार हे ठरल्यावर जो तो आपापल्या बैलाकडे अधिक लक्ष देई. जो तो सालदारांनी कापून आणलेलं हिरवंगार लुसलुशीत गवत आपल्याच बैलांना अधिक टाके...