राजलक्ष्मी देशपांडे
कवी यशवंत यांच्या ‘आई’ची शताब्दी (Hundred Years of a Poem titled Aai by Yashwant)
कवी यशवंत यांनी ‘आई’ ही कविता 1922 साली लिहिली, त्यास शंभर वर्षे होत आली. या प्रदीर्घ काळात प्रत्यक्षातील आई पार बदलून गेली आहे, पण त्या कवितेची गोडी काही कमी झालेली नाही. ‘आई कुणा म्हणू मी?