नितेश शिंदे
गुर्हाळगृह
गुर्हाळगृह म्हणजे गूळ निर्मितीचा कारखाना. येथे गूळ, गूळ पावडर, गुळाच्या ढेपा, काकवी बनवली जाते. हंगामामध्ये गुर्हाळघराला भेट देणे हा कुटुंब जीवनातील सांस्कृतिक भाग होऊन...
झाशीची राणी लक्ष्मीबाई
झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचे पूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर. त्या एकोणीसाव्या शतकात ब्रिटीशांच्या 'ईस्ट इंडिया कंपनी'विरोधात झालेल्या 1857 च्या स्वातंत्र्य उठावातील अग्रणी सेनानी होत्या. त्यांनी त्या उठावात गाजवलेल्या शौर्यामुळे त्या क्रातिकारकांचे स्फूर्तीस्थान होऊन गेल्या...
औंधचे तळे (Aundh Ponds)
औंध हे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात आहे. औंध हे श्रीमंत पंडित पंतप्रतिनिधी यांच्या संस्थानाचे मुख्य ठिकाण होते. ते ऐतिहासिक स्थानदेखील आहे. त्या ठिकाणी प्राचीन...
महाळुंगी गाव (Mahalungi Village)
रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात वसलेले महाळुंगी हे छोटेसे गाव आहे. तेथील वातावरण निसर्गसंपन्न आहे. गावाच्या आजूबाजूला जंगल आहे. त्यामुळे झाडांची संख्या जास्त आहे. गावाच्या...
तुर्भे बुद्रुक (Turbhe Budruk)
रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर (महाड) तालुक्यातील तुर्भे पंचक्रोशीमधील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला भूभाग म्हणजे तुर्भे बुद्रुक. ते एकशेसाठ घरांचे नऊशे लोकसंख्या असलेले गाव आहे. गावाचे...
बिचुकले गाव (Bichukle Village)
बिचुकले हे गाव सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात कोरेगावपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. त्या गावची लोकसंख्या एक हजार पाचशेपस्तीस आहे. कायम दुष्काळी भाग अशी ओळख...
सिंदखेड राजा (Sindkhed Raja)
सिंदखेड राजा हे गाव आणि तालुकाही बुलढाणा जिल्ह्यात आहे. ते गाव शिवाजी महाराजांची आई वीरमाता जिजाबाई भोसले यांचे जन्मगाव आहे. त्यामुळे सिंदखेड राजा या...
‘लेखक’ कोणीही होऊ शकतो!
क्राऊडसोर्सिंग हा आजच्या युगाचा मंत्र! समूहाची शक्ती वापरून मोठ्या खटाटोपांची पायाभरणी करावी आणि त्याचे साम्राज्यात रुपांतर झाल्यानंतर त्यात गुंतवणूक केलेल्या लोकांचा फायदा व्हावा ही...
वीरमाता
वीरमाता
कॅप्टन विनायक गोरे पंधरा वर्षांपूर्वी काश्मिरमध्ये लष्करी हल्ल्यात कामी आला. परंतु त्याच्या हौतात्म्यातून शक्ती प्राप्त करून त्याच्या आई अनुराधा गोरे खंबीर उभ्या राहिल्या...