1 POSTS
मोहन देस यांनी सतरा वर्षे मुंबईत डॉक्टरकी केली. ते 1993 पासून जनआरोग्यवास म्हणजे लोकांमध्ये, शहरी वस्त्या, ग्रामीण आदिवासी भागांत जाऊन आरोग्याची माहिती देण्याचे काम करत आहेत. लोकांना त्यांचा मूलभूत लोकशाही अधिकार आहे हे समजावणे म्हणजे आरोग्य संवाद. ते ‘रिलेशानी’ शिबिरे पंधरा वर्षांपासून भरवतात. त्यांना अमेरिकेच्या महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार 2004 मध्ये मिळाला आहे. त्यांना चित्रे- गाणी-कविता, स्वयंपाक करणे, प्रवास आणि मैत्री असे छंद आहेत.