1 POSTS
मनीषा बाठे या लेखक-संशोधक. त्या समर्थ रामदास यांच्याबद्दल गेली पंधरा वर्षे सातत्याने संशोधन करत आहेत. मनीषा यांची एकूण प्रसिद्ध पुस्तके दहा आहेत. त्या समर्थ मीडिया सेंटर नावाची प्रकाशन संस्था बहीण आशा बाठे यांच्यासमवेत चालवतात. त्यांना अकरा भारतीय भाषा लिहिता व वाचता येतात. त्यांनी त्या भाषांमध्ये विविध राज्यांतील पदव्युत्तर शिक्षण व पदविकाही संपादित केल्या आहेत. त्यासाठी त्यांनी भारतभर प्रवास केला आहे. त्या महाराष्ट्र राज्य हौशी मल्लखांब संघटनेच्या आजीवन सदस्य आहेत. त्यांनी ‘गाथा क्रीडातपस्वीची’ या ग्रंथाचे संशोधन-लेखन केले आहे.