माधुरी उके
धम्म क्रांती दिन 14 ऑक्टोबर की दसरा?
बदल हा मानवी समाजाचा मूलमंत्र आहे आणि तोच बदल घडवून आणण्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या मते, देशातील माणूस घडल्याशिवाय समाज घडत नसतो आणि...
बाबासाहेबांची धम्म काठी
बाबासाहेबांनी गुलामाला गुलामगिरीतून मुक्तता मिळावी यासाठी क्रांती रक्ताचा एकही थेंब न सांडवता घडवून आणली. ती क्रांती म्हणजे धम्म क्रांती होय. बाबासाहेबांनी धम्मक्रांती घडवून आणण्यासाठी भारताचे मध्यवर्ती स्थान म्हणजेच नागपूर हे ठिकाण निवडले...