Home Authors Posts by ज्योती शेट्ये

ज्योती शेट्ये

29 POSTS 0 COMMENTS
ज्योती शेट्ये या डोंबिवलीच्‍या राहणा-या. त्‍यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टमधील नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्‍यानंतर त्‍या ‘वनवासी कल्‍याणाश्रम‘ या संस्‍थेत काम करू लागल्या. ईशान्‍य भारतातील वनवासी समाजात जाऊन राहणे, त्‍यांच्‍यासाठी काम करणे, तेथील मुलांना शिकवणे हा त्‍यांच्‍या आयुष्‍याचा भाग होऊन गेला आहे. त्‍यांनी ईशान्‍य भारतातील अनुभवांवर आधारित ‘ओढ ईशान्‍येची‘ हे पुस्‍तक लिहिले आहे. त्या सध्या अंदमानात कार्य करत आहेत.

एकमेवाद्वितीय गोंधळीण

सुलभा सावंत यांनी पारंपारिक धार्मिक स्वरूपाच्या लोककलेला आधुनिक कार्यक्रमाचे स्वरूप दिले ते ‘भक्तिरंग’च्या रुपाने.. “ ९ ८.......” एकेक आकडा सावकाशपणे उच्चारत संपूर्ण मोबाइल नंबर सांगून...

एकमेवाद्वितीय ‘गोंधळीण’

“९८.............” एकेक आकडा सावकाशपणे उच्चारत संपूर्ण मोबाइल नंबर सांगून झाला आणि समोर उपस्थित बहुतेक जणींनी तो भारावल्या अवस्थेत लिहून घेतला. महिला-मेळाव्यानिमित्त बहुसंख्येने एकत्र आलेला...
तरंग. यांना खांबकाट्या असेही म्हणतात

तरंग आणि बारापाचाची देवस्की

आचरा नदीने रत्नागिरी जिल्ह्याचे दोन भाग केले आहेत. पैकी दक्षिणेकडचा भाग म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. ही संस्कृती गोव्याला जवळची, ती रत्नागिरी-रायगड जिल्ह्यांहून वेगळी आहे. त्या भागात एक...
निघाली साईंची पालखी

अंधांची पदयात्रा

मुंबई (अँटाप हिल) ते शिर्डी      अंधांची पदयात्राआम्ही शिर्डीला जाण्यासाठी 'ॐ साई'च्या जयघोषात पालखीबरोबर चालू लागलो आणि क्षणार्धात पुढील आठ दिवसांचा प्रवास नजरेसमोर तरळला,...
carasole

उदय टक्‍के – हायटेक फिंगर्स

ज्यांच्या केसालाही धक्का लागला तर सर्व महाराष्ट्रभर प्रतिक्रिया उमटेल अशा बाळासाहेब ठाकरे ह्यांचे केस तो कापू शकत होता! त्यासाठी त्यांची मर्जी संपादन करून, तो...

गिरिमित्र जीवनगौरव सन्मानार्थींना सलाम!

गिर्यारोहकांचा अवकाश विस्तीर्ण आहे, पण त्यात हरवून जाणा-या गिर्यारोहकांनी वर्षातून एकादातरी कोठेतरी एकत्र यावे म्हणून जुलै २००२ पासून गिरिमित्र संमेलन सुरू झाले. नववे गिरिमित्र...

आठवा स्वर

आठवा स्वर - सरोज जोशी संगीतक्षेत्रात पदार्पण करण्याच्या हेतूने अनेक आल्बम प्रकाशित होत असतात. पण ७ जून २०१० ला रवींद्र नाट्यमंदिरात वाजतगाजत प्रकाशित झालेला ‘आठवा स्वर’...

महाराष्ट्रातील जैवविविधता

  सह्याद्रीतील जैववैविध्य राज्य समितीच्या प्रतीक्षेत!   महाराष्ट्रातील जैवविविधता जैवविविधतेच्या दृष्टीने अतिमहत्त्वाच्या अशा जगभरातील चौतीस प्रदेशांमध्ये महाराष्ट्राचा, विशेषत: सह्याद्री घाटभागाचा समावेश केला जातो. राज्यातील गोदावरी, तापी, कृष्णा, नर्मदेसारख्या नद्यांची...

मी महाराष्ट्राचा – महाराष्ट्र माझा !

राज श्रीकांत ठाकरे. जन्म 14 जून 1968. एक युवा नेतृत्त्व, एक कलाकार, मित्रांचा मित्र, रसिक, जे.जे.स्कूल ऑफ आर्टस चा विद्यार्थी, व्यंगचित्रकार म्हणून लौकिक पावलेले...